कापून विद्रूप केले, तिला आयुष्यातून उठवले. माझ्या बहिणीच्या बाबतीत असे घडले असते, तर मी काय केले असते?
२) सीतेसारखी विशी-पंचविशीतली अतिशय सुंदर तरुणी कित्येक वर्षे माझ्या कैदेत राहिली असती, तर मी तिच्याशी कसं वागलो असतो?
३) ज्यांनी रावणाच्या बहिणीला विद्रुप केले, त्याच्या मुलाला, भावंडांना युद्धात मारून टाकले, त्याचा युद्धात पराभव करून त्याला मृत्युसमीप आणून सोडले, असा लक्ष्मण रावणाकडे त्याच्या अंतिम क्षणी ज्ञानप्राप्तीसाठी गेला, त्याला रावणाने ज्ञान दिले. मी काय केले असते?
रावण महानच होता. तो युद्धात हरला, म्हणून महाकाव्यात खलनायक ठरला. तो जिंकला असता व राम-लक्ष्मण हरले असते, तर ते खलनायक ठरले असते. कारण साहित्यात जिंकणा-यांचेच गुणगाण गायले जायचे. निदान त्या काळात तरी.
आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे, यात चांगले काय व वाईट काय हा प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की, धर्माच्या नावाने/ श्रद्धेच्या आधारे चालू असलेल्या प्रथा ह्या फक्त आनंदासाठी नसतात. याच्यातून सामाजिक जीवनात छोट्या छोट्या असंख्य समस्या निर्माण होतात. समाजात एक खोटा इतिहास बिंबवला जातो. जसे ह्या रंगांचे महत्त्व अमुक-तमुक धर्मग्रंथात…
तुलना करणे ही मानवाची स्वाभाविक अशी प्रवृत्ती आहे. आपण नेहमीच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, प्रकट वा अप्रकट तुलना करीत असतो. तुलना करताना एकापेक्षा अधिक गोष्टींची आवश्यकता असते. अशा एकापेक्षा अधिक गोष्टींमधून एकाची निवड करावयाची असेल तर तुलना ही आपोआपच आपल्याकडून होत असते. तर कधी-कधी ती आपण जाणिवपूर्वक करत असतो. आपण आपले…
दरवर्षी असंख्य विद्यार्थी विविध परीक्षांचा अभ्यास करत असतात. त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना अपयश येत असते. तर अनेक विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित असलेले यश मिळत नाही. याचा अर्थ त्यांना परीक्षांमध्ये यश मिळवण्याचा फॉर्म्युला माहित नसतो, असे म्हणावे लागेल. तेव्हा या यशाचा फॉर्म्युला मी आज आपणासमोर मांडणार आहे. जगातील कोणत्याही परीक्षेला सामोरे जायचे असेल…
In "Educational (शैक्षणिक)"
One thought to “राम- रावण : काही प्रश्न”
सर प्रत्येकाचे सुप्त हेतु त्याला स्वार्थी बनवतात याला धर्म देखील अपवाद नाही
सर प्रत्येकाचे सुप्त हेतु त्याला स्वार्थी बनवतात याला धर्म देखील अपवाद नाही