‘तुम्ही मुस्लिम धर्मावर बोलत नाहीत’ मला विचारतात.

हिंदू धर्मातील अपप्रवृत्तींवर बोलायला गेलो की, आपल्याच हिंदू धर्मातील लोकं ‘तुम्ही मुस्लिम धर्मावर बोलत नाहीत’, असे बोलून मुस्लिमांना मध्ये कसे काय

Read More

मी सामाजिक, धार्मिक विषयांवर का लिहितो, बोलतो?

माझ्या तमाम प्रिय हिंदू बंधू- भगिनींनो,

मी हिंदू कुणबी आहे. मी माझ्या धर्माची विटंबना नाही तर चिकित्सा करतो. राजाराम मोहन रॉय, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, म. फुले, शाहू महाराज, सयाजीराव

Read More

वारकऱ्यांनो, सुषमा अंधारे यांचे काय चुकले?

          सुषमा अंधारे यांच्या वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर व संत एकनाथ यांच्या संबंधीच्या विधानावरून संतप्त होणाऱ्या वारकरी बंधू-भगिनींनो,


         थोडे वास्तव समजून घ्या. संत ज्ञानेश्वर व संत एकनाथ यांचे कार्य मोठे आहे. परंतु त्यांच्या

 

कार्यामुळे महाराष्ट्रातील किंवा भारतातील अस्पृश्य, शूद्र, स्त्रिया यांच्या सामाजिक स्थानामध्ये सुधारणा झाली Read More

धर्म, समाजसुधारक व उच्चशिक्षित

धर्म-इतिहास-समाजशास्त्राचे अभ्यासक उच्चवर्णीयांच्या धर्माचा वैदिकधर्म, ब्राह्मणधर्म, आर्यधर्म म्हणून उल्लेख करतात. बहुजनांची हिंदू

Read More

समकालीन राजकीय, सामाजिक परिस्थिती : काही निरीक्षणे, काही भाकिते-


● पुढील १० वर्षांनी बहुतांश असे मतदार असतील ज्यांनी २०१४ पूर्वीचा भारत पाहिलेला नसेल.

● आजही असे उच्चशिक्षित मतदार आहेत ज्यांना

Read More

उच्चशिक्षित बहुजन तरुणांचा आत्मघातकीपणा

● बहुजनांची बहुतांश मुले शिकतात, नोकऱ्या/ व्यवसाय करतात, पण इतिहास, वैचारिक, वैज्ञानिक साहित्याचे वाचन नसल्याने पैसे खर्चून विविध

Read More

भोंगे-कुणाकुणाला त्रास होतो?

(सप्ताहात भोंगा लावतात व इतरांना त्रास होतो, या एका पोस्टवर माझी प्रतिक्रिया…)

सप्ताह तर असतोच असतो. पण अनेक गावांमध्ये दररोज पहाटे एक दीड तास भक्तिगीते वाजवायची नवीन फॅशन आली आहे. भोंगा एवढा मोठा असतो

Read More

स्वामी समर्थ आणि मी

साधारणतः आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी व माझी पत्नी, मुलं आम्ही जव्हारहून नाशिक, दिंडोरी, सप्तशृंगी गड इकडे माझ्या एका मित्र व त्याच्या कुटुंबासोबत फिरायला गेलो होतो. त्यावेळी दिंडोरी येथे आम्ही तेथील स्वामी समर्थ मंदिरात गेलो होतो. कारण माझ्यासोबत असलेल्या वहिनींची त्यांच्यावर

Read More

समान नागरी कायदा : गैरसमज व वस्तुस्थिती

समान नागरी कायदा-
● भारतात आज जवळपास ९९% कायदे सर्व जाती व धर्मांसाठी पूर्णपणे सारखे आहेत.

● वेगवेगळे कायदे फक्त विवाहपद्धती, घटस्फोटाची व पोटगीची नियमावली, वारसा आणि दत्तक या

Read More