ज्या काळात सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्ताधाऱ्यांना आपल्या मुठीत ठेवण्यासाठी इथल्या उच्चवर्णीय मनूवाद्यांना निवडणुका लढवून निवडून येण्याची गरज नव्हती, तेव्हा हजारो जाती निर्माण
ज्या काळात सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्ताधाऱ्यांना आपल्या मुठीत ठेवण्यासाठी इथल्या उच्चवर्णीय मनूवाद्यांना निवडणुका लढवून निवडून येण्याची गरज नव्हती, तेव्हा हजारो जाती निर्माण
मी हिंदू आहे. पण मूर्ख हिंदू नाही.
चला थोडा हिशोब करू.
दिवसभरात ठरलेल्या ५ वेळेस अजान.
म्हणजे ३६५×५=१८२५ वेळेस.
एक अजान २-३ मिनिटांची. (नंतर आवाज
मनुवाद्यांचे कायम एक ध्येय राहिले आहे. ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत राज्यसत्ता, धर्मसत्ता, सांस्कृतिक सत्ता, अर्थव्यवस्थेच्या नाड्या स्वतःच्या ताब्यात ठेवणे व बहुजन समाजाला आपल्या स्वार्थासाठी गुलाम बनवणे.
या गोष्टी साध्य करण्यासाठी ते
● विविध धर्मग्रंथ, पोथ्या, विविध ग्रंथांची रचना करतात.
● असंख्य जाती निर्माण करून अखंड समाजाला
आमच्याकडे सर्व प्रकारचे ज्ञान होते. आमची संस्कृती सर्वात श्रेष्ठ होती व आहे. आम्ही सर्वांना समान समजतो. आमच्याकडे अद्वैती तत्त्वज्ञान आहे. असे म्हणणाऱ्यांना काही प्रश्न-
● ही एवढी सर्व जाणीव भारताला होती मग या ज्ञानावर समाजाची रचना का झाली नाही?
● भारताचा परकीयांसमोर पुन्हा पुन्हा पराभव का झाला?
Read Moreबा विठ्ठला,
तू वेदांमध्ये नाहीस, उपनिषदांमध्ये नाहीस, रामायण महाभारतामध्ये नाहीस. तू कुठलाही पुराणांमध्ये नाहीस. पण तू इथल्या मातीत रुजलेला आहेस! इथल्या मेघांमधून वर्षत आहेस! इथल्या फुलांमध्ये तुझाच सुगंध दरवळत असतो आणि इथल्या संगीतातून, तालासुरातून, माणसांच्या मुखातून तुझेच ध्वनी बाहेर पडतात!
इथल्या मातीत जीवनरस तूच ओतलेला आहेस!
तूच इथे संतांची मांदियाळी निर्माण केलीस. त्यांची माय व बापही झालास. तुला समोर ठेवून ज्ञानोबा, नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, चोखामेळा, जनाबाई, मुक्ताबाई, एकनाथ, तुकाराम, बहिणाबाई
महाराष्ट्रातील संत, समाजसुधारक यांची जागा आजचे कोणतेही बाबा, बुवा व तथाकथित गुरू घेऊ शकणार नाहीत.
संत व समाजसुधारकांनी कर्मकांडांना विरोध केला. तर हे
Read Moreदुष्काळात आपल्या सावकारी वह्या इंद्रायणीत बुडवून लोकांना कर्जमुक्त करणारे संत तुकाराम कुठे व आता आपल्या अनुयायांच्या/ अंधभक्तांच्या भक्तीचा गैरफायदा घेऊन बंगले, गाड्या, पेट्रोलपंप,
Read Moreमित्रांनो, आज आपण आदिवासी समाज, त्यांची संस्कृती, शिक्षण, अर्थव्यवस्था अशा विषयांवर चर्चा करणार आहोत आणि या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रसिद्ध कवी श्री. रवी बुधर सर हे आहेत. मी सर्वप्रथम रवी बुधर सरांचे मनःपूर्वक स्वागत करतो. तसेच सुरुवातीला त्यांचा परिचय करून देतो.
रवी बुधर सर हे ग्रामीण कवी व अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असून सध्या प्राथमिक व माध्यमिक शाळा चौक, ता. जव्हार, जि. पालघर येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.
✴️ ते अ.भा.मराठी साहित्य परिषद पुणे यांच्या जव्हार तालुका शाखेचे सचिव आहेत.
हिंदू धर्मातील अपप्रवृत्तींवर बोलायला गेलो की, आपल्याच हिंदू धर्मातील लोकं ‘तुम्ही मुस्लिम धर्मावर बोलत नाहीत’, असे बोलून मुस्लिमांना मध्ये कसे काय
Read Moreमाझ्या तमाम प्रिय हिंदू बंधू- भगिनींनो,
मी हिंदू कुणबी आहे. मी माझ्या धर्माची विटंबना नाही तर चिकित्सा करतो. राजाराम मोहन रॉय, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, म. फुले, शाहू महाराज, सयाजीराव
Read More
सुषमा अंधारे यांच्या वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर व संत एकनाथ यांच्या संबंधीच्या विधानावरून संतप्त होणाऱ्या वारकरी बंधू-भगिनींनो,
थोडे वास्तव समजून घ्या. संत ज्ञानेश्वर व संत एकनाथ यांचे कार्य मोठे आहे. परंतु त्यांच्या
कार्यामुळे महाराष्ट्रातील किंवा भारतातील अस्पृश्य, शूद्र, स्त्रिया यांच्या सामाजिक स्थानामध्ये सुधारणा झाली Read More
धर्म-इतिहास-समाजशास्त्राचे अभ्यासक उच्चवर्णीयांच्या धर्माचा वैदिकधर्म, ब्राह्मणधर्म, आर्यधर्म म्हणून उल्लेख करतात. बहुजनांची हिंदू
Read Moreजे आदिवासी नाहीत, ज्यांचा काही अभ्यास नाही तेसुद्धा ‘आदिवासी हे हिंदू आहेत’ असे म्हणत आहेत. कायदा काय म्हणतो, न्यायालय काय म्हणते,
Read Moreप्रिय बहुजन बंधू-भगिनींनो,
पुनर्जन्म या संकल्पनेने इथल्या शूद्र-अतिशूद्रांच्या ५६ पिढ्यांची माती केली आहे. त्यांची भयंकर गुलामगिरी या संकल्पनेमुळे टिकून राहिली.
कसे ते पहा.
Read Moreसरस्वतीला भारतात हजारो वर्षे ज्ञानाची देवता मानले गेले आहे. पण तिच्यामुळे भारतातील स्त्रिया, शूद्र, आदिवासी व भटक्या जमाती यांना शिक्षणाचा, ज्ञानग्रहणाचा अधिकार मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
आजही सरस्वतीच्या देशात 75% पेक्षा जास्त साक्षरता
Read Moreआस्तिक असणे किंवा नास्तिक असणे, यात चांगले काय व वाईट काय हा प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की, धर्माच्या नावाने/ श्रद्धेच्या आधारे चालू असलेल्या प्रथा ह्या फक्त आनंदासाठी नसतात. याच्यातून सामाजिक
Read More१) रावणाच्या बहिणीला लक्ष्मणाने नाक, कान कापून विद्रूप केले, तिला आयुष्यातून उठवले. माझ्या बहिणीच्या
Read Moreपुण्यातील दगडू शेठ हलवाईच्या गणपतीसमोरील दरवर्षी हजारो स्त्रियांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठण, उच्चशिक्षित स्त्रियांची दररोजची कर्मकांडे, दैववाद, उपास-तापास, या सर्वांमधील बहुजनांचा
Read Moreया ऑगस्ट महिन्यातील २६ तारखेला पोळा हा सण साजरा करण्यात आला. पोळा हा ग्रामीण भागातील लोकांचा अतिशय जुना व महत्त्वाचा सण मानला जातो. ज्या बैलांच्या सहाय्याने शेतकरी शेती कसतो, ज्यांच्या मदतीशिवाय शेतात राबणे, शेतातील सर्व कामे करणे शक्य नव्हते, हजारो वर्षे आपल्या शेकडो पिढ्या ज्याच्यामुळे जगल्या, अशा बैलांबद्दल
Read More
प्रिय बंधू आणि भगिनींनो,
या लेखात गेल्या २०० वर्षांमध्ये भारतीय समाजात कोणकोणते बदल घडून आले, त्याच्या आधी काय परिस्थिती होती व आज समाजाची मानसिकता कशी आहे, याचा थोडक्यात आढावा घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व समजूतदार नागरिकांनी हे समजून घेणे मला गरजेचे वाटते.
आज फुलेपूर्व काळ/ राज्यघटनापूर्व काळ जर आपण डोळ्यासमोर आणला तर पुढील गोष्टी आपल्यासमोर येतात.
● त्या काळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती.
● ब्राह्मणांच्या लेखी क्षत्रिय कुणीही नव्हते. कारण
शांतपणे वाचा।
समजून घ्या।
पटल्यास शेयर करा।
★ वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत हे सर्व संस्कृत भाषेत आहेत.
★ परंपरेने भारतातील बहुजनांना वाचन- लेखनाचा अर्थात शिक्षणाचा अधिकार देण्यात आलेला नव्हता.
★ त्यात संस्कृत भाषा ही पुन्हा ‘देववाणी’. म्हणजे
एखाद्या डायरेक्टरला विचारा की यांच्यावर किती ‘फाईल्स’ (चित्रपट) बनू शकतात?
तुम्ही ‘काकस्पर्श’ हा चित्रपट पाहिलेला आहे का? एका बालविधवेचे दुःख, वेदना या चित्रपटामधून मांडलेल्या आहेत. हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित
गीता ही मूळ महाभारताचा भाग नाहीये. असे अभ्यासक मानतात. ती खूप नंतर लिहून महाभारतात युद्धाच्या प्रसंगाच्या आधी जोडली गेलेली आहे. त्यामुळे तिच्यातील तत्त्वज्ञान हे महाभारताचा जो कोणता काळ असेल, त्या काळाचे तत्त्वज्ञान नसावे. गीतेत कर्मयोग, सांख्य, ज्ञानयोग असे ज्याला जे हवे आहे असे Read More
‘हिंदू’ हा शब्द पर्शियन लोकांनी सिंधू नदीपलीकडे राहणाऱ्या लोकांना म्हणजे आपल्या तत्कालीन पूर्वजांना वापरला. ते सिंधू नदीच्या पश्चिमेकडे राहायचे व आपण पूर्वेकडे. त्यांच्या दृष्टीने इकडे राहणारे वैदिक-अवैदिक, आर्य-अनार्य, ब्राह्मण, बौद्ध, Read More
जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. असे असले तरी संपूर्ण जगात व सर्व मानवसमुहांमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेलेले आहे. धर्म, संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांचे हक्क
‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.’ खरं तर मी आदिवासी नाही. पण आदिवासी भागात काम करत आहे. आदिवासींची दुःखे, त्यांचे जगणे, त्यांच्या समस्या आदिवासी समाजाइतकी मला माहीत नाहीत. पण माझ्या निरीक्षणातून, संपर्कातून, अनुभवातून, चर्चांमधून मला जे ज्ञात आहे, ते मांडण्याचा नम्रपणे मी प्रयत्न करीत आहे. काही चुकलं तर आपल्या थोर अशा क्षमाशील संस्कृतीप्रमाणे मला माफ करणार, अशी अपेक्षा आहे.
इतिहास- पार्श्वभूमी-
आजच्या घडीला संपूर्ण जगात जवळपास ५००० आदिवासी समूह आहेत. ज्यांची लोकसंख्या ३७ कोटींच्या आसपास आहे. तसेच संपूर्ण जगात आदिवासींच्या जवळपास ७००० भाषा आहेत.
भारतात आदिवासी समाजाची लोकसंख्या ही जवळपास १० कोटी असून ती भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ८.६% आहे. याचाच अर्थ असा की, भारतात आदिवासींची खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असून हा समाज अगदी प्राचीन कालखंडापासून Read More
दोस्तों, इस लेख के माध्यम से मै आपको गणपति का सही अर्थ बता रहा हूँ. मै सबके धार्मिक भावनाओ का सन्मान करता हुँ. लेकिन एक अभ्यासक के नाते अनुसंधान से जो सच सामने आता है, उसे बताना भी जरूरी होता है. इसलिए मै ये कहे रहा हुँ.
गणपति वर्तमान राष्ट्रपति और सभापति के जैसा
गणपती हे आताचे राष्ट्रपती, सभापती यांसारखेच एक पद होते. ती व्यक्ती नव्हती. राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा प्रमुख. सभापती म्हणजे सभेचा प्रमुख. त्याचप्रमाणे गणपती म्हणजे गणांचा प्रमुख. समुहाचा, समुदायाचा प्रमुख.
‘गण’ म्हणजे लाेकं, समुह, समुदाय (अनेकनचनी रूप). शब्दकोशांमध्ये तपासून पहा, ‘गण’ या शब्दाचा हाच अर्थ दिलेला आहे. तर पती म्हणजे प्रमुख (नवरा नव्हे).
नमस्कार मित्रांनो,
सर्वप्रथम आपल्या सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या आभाळभर मन:पूर्वक शुभेच्छा!
आजचा हा दिवस संपूर्ण जगात खूपच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मी पालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यात नोकरी करतो. या ठिकाणी ९ ऑगस्टच्या दिवशी दरवर्षी आदिवासी बांधव खूप मोठ्या संख्येने आपल्या पारंपारिक वेशभूषेमध्ये जव्हार शहरात जमतात व मिरवणूक काढून लोकगीते गात पारंपरिक वाद्यांच्या तालांवर तारपा, गौरी, ढोल व इतर नृत्य सादर करतात. अतिशय आनंदाचा व उत्साहाचा हा दिवस असतो. आजच्या दिवशी आदिवासी बांधव धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. आपल्या आदिवासी समाजाशी संबंधित त्या त्या ठिकाणच्या देवदेवतांच्या पूजा-अर्चा करतात.
असे असले तरी, Read More
साहित्य, कला, संस्कृती इ. विषयांसंबंधी अभ्यासपूर्ण लेख, पुस्तके, व्याख्यानांचे व्हिडिओ, कविता अथवा इतर माहिती जिज्ञासूंना मिळावी, या उद्देशाने हा telegram ग्रुप तयार केला आहे. इच्छुकांनी जॉईन व्हावे. आपले विद्यार्थी, मित्र व तुमच्या संपर्कातील इतर जिज्ञासू, अभ्यासू, रसिक, वाचक यांनाही तुम्ही जॉईन व्हायला सांगू शकतात. या ग्रुपची दोन लाख सदस्यांची क्षमता आहे.
लिंक खाली दिली आहे. Read More