साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, ‘अक्कल’ कोटचे स्वामी समर्थ या आधुनिक देवांना, जगाच्या स्वामींना (खरं तर महाराष्ट्राबाहेर यांना कुणी आेळखतही नाही! साईबाबांचा अपवाद) ग्रेटच म्हटले पाहिजे. कारण हे जन्माला आलेले नाहीत. सरळ
Read MoreMonth: May 2021
मी पुन्हा पुन्हा धर्मावर टीका करतो असे म्हणणाऱ्यांसाठी-
मी पुन्हा पुन्हा धर्मावर टीका करतो असे म्हणणाऱ्यांसाठी – मी धर्माला नव्हे तर धर्माच्या नावाने चाललेल्या अंधश्रद्धा, कर्मकांडे, राजकारण,
Read More‘हिंदू’ शब्दाच्या अनुषंगाने चिंतन…
‘हिंदू’ हा शब्द पर्शियन लोकांनी सिंधू नदीपलीकडे राहणाऱ्या लोकांना म्हणजे आपल्या तत्कालीन पूर्वजांना वापरला. ते सिंधू नदीच्या पश्चिमेकडे राहायचे व आपण पूर्वेकडे. त्यांच्या दृष्टीने इकडे राहणारे वैदिक-अवैदिक, आर्य-अनार्य, ब्राह्मण, बौद्ध, Read More