खरा आत्मनिर्भर भारत कसा बनेल?

आपल्याला एकीकडे ‘आत्मनिर्भर भारत’ घडवायचा आहे आणि दुसरीकडे ८० कोटी लोकांना फुकट धान्य कोट्यवधी लाडक्या बहिणींना दरमहा रोख पैसा इत्यादी देऊन ‘सरकारवर निर्भर’ (अवलंबून) करणे चालू आहे. कला, क्रीडा, विज्ञान, वाणिज्य, विधी,

Read More