आस्तिक, नास्तिक, श्रद्धा-अंधश्रद्धा : परिणाम

आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे, यात चांगले काय व वाईट काय हा प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की, धर्माच्या नावाने/ श्रद्धेच्या आधारे चालू असलेल्या प्रथा ह्या फक्त आनंदासाठी नसतात. याच्यातून सामाजिक

Read More

जात व धर्माचे कोष, त्याचे परिणाम

भारतीय समाजात प्रत्येक ‘जात’ हा एक कोष आहे व असे असंख्य कोष ‘धर्म’ या कोषात समाविष्ट आहेत.

काही जण थोड्या फार प्रमाणात पहिल्या कोषातून बाहेर पडले की दुसऱ्या मोठ्या कोषात अडकतात. परंतु या

Read More

राजश्री जाधव-पाटील (गिर्यारोहक व क्लास १ अधिकारी) यांचे अनुभव-

राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील (गिर्यारोहक) यांनी दि. १५/०८/२०२२ रोजी दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो हे शिखर सर केले असून त्यावर भारताचा झेंडा फडकविला आहे. त्या एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण असून सध्या त्या कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे नियंत्रक (वर्ग-अ) या पदावर कार्यरत आहेत. या व्हिडिओतून त्यांनी त्यांचे अनुभव व जीवनप्रवास सांगितलेला आहे.

भारत धर्मराष्ट्र व्हायला हवे!

पुण्यातील दगडू शेठ हलवाईच्या गणपतीसमोरील दरवर्षी हजारो स्त्रियांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठण, उच्चशिक्षित स्त्रियांची दररोजची कर्मकांडे, दैववाद, उपास-तापास, या सर्वांमधील बहुजनांचा

Read More

नवीन शैक्षणिक धोरण- परीक्षण

जेव्हा सरकार नावाची यंत्रणा एखादे धोरण आखत असते, तेव्हा त्या यंत्रणेचे जे कोणी लोक आहेत त्यांच्या विचारांचे, धारणांचे, समाजाबद्दलच्या त्यांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब त्या धोरणात पडत असते. तेव्हा ते धोरण सर्वसमावेशक आहे की नाही हे तपासून पाहण्याचे व ते तसे नसेल तर तशा शिफारशी, सूचना दुरुस्त्या पाठवण्याचे काम त्या समाजातील जागरूक, सजक, अभ्यासू वर्गाने करावे, अशी अपेक्षा असते. त्यासाठी सरकार नावाच्या यंत्रणेने तेवढा वेळ देणेदेखील गरजेचे असते.

हा मसुदा १ जून २०१९ रोजी अपलोड केला गेला. ३१ जूनपर्यंत सूचनांसाठी मुदत. नंतर ३१ जुलै पर्यंत वाढ.  Read More