नूरजहान आणि रिल्के (कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख)

         नूरजहान आणि रिल्के हे ग्रेस यांचे अतिशय आवडते कलावंत होते. नूरजहान ही गायिका व अभिनेत्री होती. तर रिल्के हा कवी होता. या दोघांनी लेखकाला अक्षरशः झपाटून टाकलेले आहे, असे आपल्याला त्यांच्या या लेखातील वर्णनावरून दिसून येते.

        नूरजहान ही स्वातंत्र्यपूर्व भारतातील व स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानमध्ये स्थायिक झालेली गायिका. तिने किमान एक हजार गाणी गायलेली आहेत. तिने ‘मिर्झासाहिबा’ व इतर चित्रपटांमध्ये अभिनयदेखील केलेला आहे. लेखकाने तिला पहिल्यांदा Read More

पल्लवीचे पक्षी – कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख

          ग्रेस हे कोणत्याही लेखात एखादी व्यक्ती, प्रसंग, घटना याबद्दल सविस्तर, सलग असे काहीच सांगत नाहीत. त्या व्यक्ती, घटना, प्रसंग याबद्दल थोडे सांगून त्याचा संबंध, धागा निसर्ग, ख्रिस्त, समुद्र अशा विविध गोष्टींशी जोडून कधीकधी असंबद्ध वाटावे, असे व्यक्त होतात. एखादे गूढ असे काहीतरी अनुभव मांडतात. त्या व्यक्ती, घटनेबद्दल सविस्तर माहिती आपल्याला त्यांच्या लेखनामधून मिळत नाही. काळाचे अंतर पटकन कापून ते त्या-त्या व्यक्तीच्या खूप आधीच्या आठवणी, मधल्या काळातील काही Read More

मनुवाद्यांचा लोकशाहीला धोका

वाचा, समजून घ्या, निर्णय घ्या, त्यावर ठाम रहा.
अन्यथा भावी पिढ्या गुलामीत खितपत पडतील.

भारतावर
● इंग्रजांची सत्ता – १५० वर्षे,
● मुस्लिम राज्यकर्त्यांची सत्ता – ५००-६०० वर्षे,
● मनुवाद्यांची सत्ता किमान ३००० वर्षे

अस्तित्वात होती.

लक्षात घ्या-

             सगळ्यात घातक सत्ता मनुवाद्यांची असते. कारण यात

Read More

भाजप व मोदी यांच्याकडून माझा भ्रमनिरास का झाला?

          नरेंद्र मोदी यांच्या २०१४मधील विजयानंतर आनंद झालेल्यांपैकी मी पण एक होतो. कारण त्यांनी काँगेसचे अनेक भ्रष्टाचार(?) जनतेसमोर मांडून लोकांना सुशासनाची हमी दिली होती. पण गेल्या ७ वर्षात ते एकही भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाहीत किंवा त्यांनी

Read More

आपणच आपल्या मुलांचे नुकसान कसे करतो?

वयाच्या १६व्या वर्षांपर्यंत मुलांची जी जडणघडण होते, ती त्याला आयुष्यभर पुरते. याच वयात शहरी मध्यमवर्गीय, स्वतःला सुशिक्षित म्हणविणारे लोकं मुलांना घडवण्यासाठी महागड्या शाळांमध्ये टाकतात. त्यांना शिकवण्या लावतात. त्यांच्यासाठी

Read More

सत्यनारायण विधी करणे गरजेचे आहे का?

प्रिय मित्रांनो,

       शिवाजी महाराजांनी बांधलेल्या व डागडुजी केलेल्या १६० किल्ल्यांचा तसेच एकूण ३७०च्या आसपास किल्ल्यांचा उल्लेख आढळतो. पण त्यांच्यामध्ये प्रवेश करताना एकदाही सत्यनारायण केल्याचा उल्लेख आढळत नाही.

           शिवाजी महाराजांचे एकूण ८ विवाह झालेले होते. त्यांच्या

Read More

नवीन देवदेवता व श्रद्धांची निर्मिती व त्याचे दुष्परिणाम

प्रिय बहुजन बंधू- भगिनींनो,

        परंपरांच्या नावाखाली तुम्ही सत्यनारायण वगैरे जरूर घाला. पण आज सुरू असलेल्या सण-उत्सवांची, विधींची व तुमच्या देव्हाऱ्यातील देवांची यादी करून ठेवा. कारण याच धर्माच्या व परंपरेच्या नावाखाली पुढील ५० वर्षात

Read More

खाजगीकरण – सरकारी तिजोरीवर दरोडा

● खाजगीकरण जर इतके फायद्याचे आहे. तर मागील ८ वर्षात मोजक्या खाजगी कंपन्यांचे १० लाख कोटी रुपये कर्ज माफ का करावे लागले?

● हे पैसे सर्वसामान्य माणसाने भरलेल्या टॅक्समधून जमा झाले होते ना? मग ते असे उधळण्याचा अधिकार

Read More

काश्मिरी पंडितांची समस्या – कारणे

  • वास्तविक जेव्हा काश्मिरी पंडित स्थलांतरित झाले, तेव्हा त्या राज्यात जगमोहन हे भाजपचे राज्यपाल होते. (त्यानंतर त्यांना अनेकदा मंत्रिपद देण्यात आले.)

  • त्या राज्यात राष्ट्रपती राजवट होती.
  • केंद्रात भाजप समर्थक व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते.

  • अडवाणी रथयात्रेत व्यस्त होते.
  • तेव्हाही यांनी काश्मीरी पंडितांना मदत, उपाययोजना केली नाही.
  • त्यानंतर ६ वर्ष वाजपेयी व आता ८ वर्ष मोदींची सत्ता (एकूण १४ वर्षे) असूनही एकही पंडित कुटुंबीयांना पुन्हा त्यांच्या मूळ गावी नेले गेले नाही.
  • ‘काश्मीर फाईल’ चित्रपट टॅक्स फ्री करून मात्र दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्याचा २०२४च्या निवडणुकीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी उपयोग करून घेत आहेत.
  • म्हणजे काश्मिरी पंडितांना तेथून बाहेर काढणारेही तेच.
  • त्यांना मदत न करणारेही तेच.
  • त्यांचे पुनर्वसन न करणारेही तेच.
  • चित्रपट बघायचे आवाहन करणारेही तेच.
  • त्यासाठी प्रधानमंत्री, गृहमंत्री पदाच्या प्रतिमेचा वापर करणारेही तेच.
  • चित्रपट टॅक्स फ्री करणारेही तेच.
  • याचा राजकीय फायदा करून घेणारेही तेच.

भविष्यात भारतीय राजकारणात यशस्वी होण्यासाठी इतके कट कारस्थानी, निर्लज्ज, क्रूर, नीच व पाताळयंत्री बनावे लागेल! (खरं तर असे कुणीही करू नये.)

भारतीयांनो, नव्या भारतात तुमचे स्वागत आहे!💐💐

१८/०३/२०२२

(हे सत्य असेल तर लोकांपर्यंत पोहचू द्या. शेयर करा.)

डॉ. राहुल पाटील

खाजगी कंपन्यांचा फायदा, सर्वसामान्यांचे भविष्य धोक्यात

● जुनी पेन्शन बंद करून नवीन पेन्शन सुरू – भारतातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचा नवीन पेन्शनचा लाखो कोटी रुपये पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला. – खाजगी कंपन्यांचा फायदा.

● खाजगी कंपन्यांचे लाखो कोटी रुपये कर्ज बुडीत खात्यात टाकले – खाजगी कंपन्यांचा फायदा.

Read More

हा संप म्हणजे सामाजिक न्यायाचा लढा आहे!

शेतकरी, कामगार, एसटी, एससी, ओबीसी, एनटी तसेच  सर्व घटकांतील सुजाण नागरिकांनो,

● सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व पेन्शन देणे आजही सुरू आहे व २०३०-३२ पर्यंत चालूच राहणार आहे.

● तरीही सर्व भारतात मोफत रेशन सुरू आहे. इतर वेळेस

Read More

जुनी पेन्शन योजना का आवश्यक आहे?

         सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनसाठी जो संप सुरू केलेला आहे, त्याबद्दल वेगवेगळी मते मांडणाऱ्या बंधू-भगिनींनो,

सरकारी कर्मचारी हे काही आपण परदेशांतून आयात केलेले नाहीत. ते आपल्याच देशातील लोकं आहेत. शिक्षणाचा प्रचार प्रसार खेड्यापाड्यांमध्ये झाल्यानंतर 

Read More

बहुजनांनो, वैचारिक बैठक ठरवा व ती पक्की करा.

एससी,
एसटी,
ओबीसी,
एनटी,
ओबीसी,
मराठा व इतर बहुजन जाती व
संवर्गातील शिक्षित/ उच्चशिक्षित खाजगी/ सरकारी नोकरदार, वेगवेगळे व्यावसायिक बंधूंनो,

Read More

नोकरीसाठीची मुलाखत – काही सूचना (माझे अनुभव)

मी आज ज्या पदावर कार्यरत आहे त्या पदासाठीच्या मुलाखतीमध्ये मला ‘साधना’ नियतकालिक कोणी सुरू केले होते? सध्या ‘साधना’चे संपादक कोण आहेत?, असे प्रश्न विचारले होते. अनेक प्रश्नांसोबत मी या प्रश्नांची देखील बरोबर उत्तरे दिली होती. “तुम्ही हे नियतकालिक वाचता का? वाचलेले आहे

Read More

होळी, धुलिवंदन, रंगपंचमी- आनंददायी शुभेच्छा

सण आनंदाने, उत्साहाने साजरे करायचे असतात. होळीच्या अग्नीत निराशा, दारिद्र्य, आळस व दुष्ट गोष्टींचे दहन होते, असे म्हणतात. पण
होळीच्या अग्नीत फक्त शेकडो टन लाकडे, गोवऱ्या, पोळ्या, काही ठिकाणी कोंबडीची छोटी पिल्ले निष्कारण

Read More

कोरोना व आदिवासी भागातील शिक्षणव्यवस्था

             कोरोना काळात आदिवासी भागातील शिक्षण व्यवस्था पूर्णतः ठप्प झालेली होती. जवळपास सर्व विद्यार्थी हे शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर गेलेले दिसून आले. ऑनलाईन शिक्षण घेणे हे आदिवासी भागातील

Read More

बहुजनांची विनाशकाले विपरीत बुद्धी!

तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, पण जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंतच तुम्हाला माणूस म्हणून अधिकार मिळतील. कोणत्याही धर्मावर आधारित समाज निर्माण केला म्हणजे तुमचे माणूस म्हणून

Read More

‘तांदूळ मोजणाऱ्या मुली’ – ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख

        ‘तांदूळ मोजणाऱ्या मुली’ या लेखात पी. जी. चंद्रम नावाच्या एका उच्चशिक्षित, उच्च पदावरील नोकरदार व्यक्तीच्या विक्षिप्तपणामुळे त्याच्या दोन मुली व पत्नीचे आयुष्य कसे उद्ध्वस्त झालेले आहे, याचे चित्रण ग्रेस यांनी केलेले आहे. पी. जी. चंद्रम हा एका सरकारी कार्यालयात मोठा ऑफिसर असतो. मद्रासहून बदली होऊन तो लेखकाच्या शहरात नोकरीच्या निमित्ताने आलेला असतो व लेखकाच्या चाळीत भाड्याने राहत असतो. त्याला सात-आठ वर्षांच्या दोन जुळ्या मुली असतात. सुभद्रा व

Read More