गांधीजींनी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला लावले म्हणून नथ्या गोडसेने त्यांची हत्या केली होती, असे नथ्या व त्याचे नीच समर्थक म्हणतात.
मग नेहरूंनी १९४७ मध्ये १९६ कोटी रुपये संपत्ती
(त्यांच्या एकूण संपत्तीच्या ९८% संपत्ती) देशाला देणगी दिली होती. म्हणजे ५५ कोटींच्या जवळपास ४ पट संपत्ती देशाला देणगी देणाऱ्या नेहरूंचा या भडव्यांनी किती सन्मान करायला हवा होता.
जेव्हा सोने ८८ रु. तोळे होते. तेव्हा नेहरूंनी १९६ कोटी रुपये संपत्ती देशाला समर्पित केली होती. नेहरू स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात ९ वर्षे तुरुंगात होते. त्यांची पत्नी, वडील, बहीण सर्व तुरुंगात गेले होते. त्यांच्या मुलीने व नातवाने देशासाठी जीव दिला आहे व काही चोंगे त्या कुटुंबाचे देशाच्या विकासातील योगदान नाकारून देशाच्या विकासात व स्वातंत्र्य आंदोलनात स्वतःचे काही योगदान नसताना त्यांना देशद्रोही म्हणतात.
– डॉ. राहुल पाटील
(‘गांधी का मरत नाही’ हे पुस्तक वाचत असताना अचानक हा मुद्दा माझ्या लक्षात आला आहे. प्रचंड व्हायरल करा.)