भारत अखंड का आहे?

धर्माच्या आधारे निर्माण झालेल्या पाकिस्तानचे (१९४७) २५ वर्षाच्या आत (१९७१) दोन तुकडे झाले. भारत धर्मनिरपेक्ष असल्याने तसेच बाबासाहेबांनी तयार केलेली राज्यघटना व

Read More

मराठी विभाग – जव्हार महाविद्यालय – विविध उपक्रमांची यादी – २०१७-१८ ते २०२३-२४

गोखले एज्युकेशन सोसायटीचे

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,

जव्हार, जि. पालघर – ४०१ ६०३ 

मराठी विभाग

विविध उपक्रमांची यादी 

Read More

महाशिवरात्री

शिवशंकर उर्फ महादेव हे या भारतातील वेदपूर्वकाळापासून जनमानसात रूढ असलेले दैवत आहे. शंकर हा इथल्या मातीतला सर्वसामान्यांचा मूळ देव. आदिवासी भागात आपल्याला राम, कृष्ण किंवा वैदिक देवीदेवतांची

Read More

निबंध किंवा वक्तृत्त्व स्पर्धेसाठीचे १०० विषय

       ज्यांनी ‘१२th फेल’ हा चित्रपट बघितला असेल त्यांनी त्या चित्रपटातील एक प्रसंग आठवा. ज्यात मनोज कुमार शर्मा याला एक आयएएस ऑफिसर ‘मनोज कुमार शर्मा’ या विषयावर निबंध लिहायला सांगतो. पण तो दिलेल्या वेळेत पुरेसे लिहू शकत नाही. त्यावरून ‘तू ये नही कर सकता’ असे तो आयएएस ऑफिसर त्याला सांगतो. सांगायचे तात्पर्य आपल्याला जर एखाद्या विषयावर निबंध किंवा २००-४०० शब्दांमध्ये अभ्यासपूर्ण लिहिता येत नसेल किंवा अभ्यासपूर्ण बोलता येत नसेल तर अनेक परीक्षांमध्ये आपण मागे राहून जातो. ते जमावं म्हणून मी अशा काही विषयांची यादी दिली आहे. जर आपण या विषयांबद्दल वाचले, लिहिण्याचा प्रयत्न केला, तर आपणास करिअरमध्ये नक्की फायदा होईल.

निबंध व वक्तृत्त्व स्पर्धेसाठीचे १०० विषय पुढीलप्रमाणे- 

Read More

बायोडेटा – डॉ. राहुल पाटील

वैयक्तिक माहिती

नाव                       :      डॉ. राहुल भालेराव पाटील,

                                     मराठी विभाग प्रमुख,

                                     गोखले एज्युकेशन सोसायटीचे

                                     कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जि. पालघर

जन्म दिनांक          :     १४/०१/१९८५

लिंग                      :      पुरुष

जात                      :         

धर्म                       :         

संपर्कासाठी पत्ता  :     गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जि. पालघर

मोबाईल                :    ९६२३०९२११३

ईमेल आयडी         :   patilrahulb14@gmail.com

भाषिक ज्ञान          :   अहिराणी, मराठी, हिंदी, इंग्रजी  

शैक्षणिक पात्रता

Read More

‘सर ए राह’ अतिशय सुंदर पाकिस्तानी स्त्रीवादी मालिका

‘सर-ए-राह’ ही एक पाकिस्तानी मालिका आहे. इतकी छान मालिका मी अलीकडच्या काळात भारतात नाही बघितली. या मालिकेचे एकूण ६ एपिसोड आहेत. पाकिस्तानमधील पुरुषप्रधान संस्कृती, मानसिकता या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या चार तरुण मुली/

Read More

मीही सुवर्णपदक परत करणार होतो!

मी बीए व एम.ए.ला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (जळगाव) प्रथम आलेलो असल्याने मला दोनदा सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच मी २००७ साली एम.ए. झाल्या झाल्या नेट परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. पुढच्याच वर्षी नेट-जेआरएफ पण उत्तीर्ण झालो. तरीही मुलाखतींना जायचो तेव्हा भरमसाठ डोनेशनची मागणी व्हायची. चार-साडेचार वर्ष झाले तरी मला नोकरी मिळत नव्हती. ज्या महाविद्यालयात मराठीची एक जागा

Read More

निराश, हतबल, वृद्ध कृष्ण

यादवीनंतर निराश झालेला कृष्ण जंगलात निघून गेला व अंगठ्याला बाण लागून मरण पावला. तिथेच त्याचे पार्थिव पडून राहिले. कृष्णाच्या वंशातील स्त्रियांना अभिर वंशातील लोकं उचलून, पळवून घेऊन गेले.

त्याआधी कित्येक लढाया जिंकलेला व त्याच्या काळातील महान योद्ध्यांवर प्रभाव गाजवणारा पण आता

Read More

भारत-पाक फाळणी व सद्यपरिस्थिती

१९३७पर्यंत मोहम्मद अली जिना व इतर यांच्या अजेंड्यावर भारत-पाक फाळणी, पाकिस्ताननिर्मिती इत्यादी मुद्दे नव्हते. पण पुढील ७-८ वर्षात त्यांनी व इथल्या धर्मांध संघटनांनी एवढा धार्मिक उन्माद माजवला की दहा वर्षात देशाचे तुकडे झाले. दोन्ही-तिन्ही धर्मांची मिळून ४०-५०लाख लोकं दंगलीत मारली गेली. हजारो स्त्रियांवर बलात्कार झाले. लहान मुले, म्हातारे, स्त्रिया व

Read More

गणितज्ज्ञ रामानुजन

प्रसिद्ध गणिततज्ज्ञ रामानुजन (१८८७-१९२०) यांच्यावर धर्माचा प्रचंड पगडा होता. ते युरोपात असताना त्यांना क्षयरोग संबंधित आजार झाला. तेथील थंडीमध्ये टिकून राहण्यासाठी व बरे होण्यासाठी डॉक्टरांनी मांसाहार करायला सांगितले. त्यांनी नाही केला. शेवटी त्याच

Read More

नव मानवसमाज निर्माण होण्यासाठी उपाय

नवा मानव समाज निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न

  • आज आपण मानव म्हणून २१व्या शतकामध्ये वावरत आहोत. हजारो वर्षांचा अनुभव आज आपल्या गाठीशी आहे. तेव्हा आपण आता धर्म व इतर पारंपारिक व्यवस्था सोडून निखळ मानवी व्यवस्थेकडे जायला हवे. कारण धर्म, प्रथा, परंपरा, श्रद्धा यांच्या मर्यादा विज्ञानामुळे आता आपल्याला माहित झालेल्या आहेत.
  • होमो सेपियन्सना आपल्या बुद्धिमत्तेने धर्माची निवड करण्याचा आधिकार असायला हवा.
  • Man is a rational animal. जगातील सर्वच धर्मांनी बुद्धिमान आणि सारासारबुद्धी असलेल्या होमोसेपियन प्रजातीच्या व्यक्तींना, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निसर्गदत्त गुणांचा उपयोग करून, उपलब्ध असलेल्या धर्मातील एका धर्माची निवड करण्याचा अधिकार नाकारला आहे.
  • होमोसेपियन व्यक्तीच्या सारासारबुद्धीची दखल घेऊन, प्रत्येक व्यक्तीला सज्ञान वयाची झाल्यावर आपल्या पसंतीचा धर्म निश्चित केल्यावरच, त्या व्यक्तीस धर्माची दीक्षा देण्याची प्रथा, खरं तर सर्वच धर्मसंस्थापकांनी व धर्मगुरूंनी सुरू करायला हवी होती.
  • त्याऐवजी सर्वच धर्मसंस्थापकांनी व धर्मगुरूंनी सरसकटपणे व्यक्तीच्या मातापित्याचा धर्म तोच व्यक्तीचा धर्म अशी मान्यता देऊन, तशी प्रथा व परंपरा सुरू करून, व्यक्तीच्या आपल्या इच्छेने धर्म नाकारण्याचा किंवा उपलब्ध धर्मातील एक धर्म निवडायच्या अधिकारावर गदा आणली आहे.
  • बुद्धिमान आणि सारासारबुद्धी असलेल्या मानवी व्यक्तींनी, आपल्या व इतर प्रजातींच्या भविष्यकालीन परस्पर संबंधांना मानवी रूप देण्यासाठी भूतकाळातील सर्वच धर्म व पंथ संस्थापकांकडून झालेला हा प्रमाद नाकारून, त्यात सुधारणा करण्याची नितांत गरज आहे.
  • जगातील सर्वच धर्म आपसात केवळ स्पर्धाच नव्हे तर काही प्रमाणात द्वेषही करताहेत, त्यामुळे आतापर्यंत जगभरात प्रचंड हिंसाचार घडून आलेला आहे.
  • ह्यातील कुणा एका धर्मातील वा वेगवेगळ्या धर्मातील व्यक्ती एकत्र येऊन धर्मसंस्थापकांनी केलेली ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा करणे, अशक्यच आहे.
  • त्यामुळे मानव प्रजातीचा विकास करण्यासाठी ईश्वर ह्या संकल्पनेच्या जालात अडकलेल्या मानव प्रजातीतील व्यक्तीला आपला धर्म निवडण्याचा अधिकार मिळवून देण्याची जबाबदारी अनिश्वरवाद्यांना व संयुक्त राष्ट्र संघटनेलाच स्विकारावी लागणार आहे.
  • ह्यासाठी जगातील समस्त नास्तिकांनो, सुजाण नागरिकांनो, जगातील असे देश, ज्यांनी आपले राष्ट्र एका विशिष्ट धर्माचे असल्याचे नाकारले आहे, अशा रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, बेल्जियम, इंग्लंड आणि इतर अशा सर्व देशांनी, ह्या दिशेनं वाटचाल करावी म्हणून, त्यांना योग्य लॉजिकल कृती करण्यास, पुढचे पाऊल टाकण्यास उद्युक्त करूया.
  • ह्या देशाच्या शासनसंस्था आपापल्या देशातील धर्मसंस्थांना अशा प्रकारे सज्ञान झालेल्या व्यक्तीनांच, व्यक्तींच्या इच्छेप्रमाणे, त्यांनी निवडलेल्या धर्माची दीक्षा देण्याचा विधी विकसित करावा आणि अशा विधी झालेल्या, दीक्षाप्राप्त व्यक्तीसच आपल्या धर्मामध्ये प्रवेश देण्याची प्रथा सुरू करावी व त्याप्रमाणे योग्य नियम बनवावेत म्हणूून योग्य कायदे करतील.
  • आपल्या देशाच्या नागरिकांना नागरिकत्वाचा हक्क देताना त्यांनी, एक तर स्वत़ःला अनिश्वरवादी घोषित करायला हवे किंवा सज्ञान झाल्यावर आपल्या इच्छेने निवडलेल्या धर्माचा विधीपूर्वक स्विकार करायला हवा, अशा रीतीचे कायदे सर्वच देश करतील, असे प्रयत्न करावेत.
  • त्याचबरोबर युनोच्या सभागृहातही युनोच्या सर्व सदस्य देशांनी आपापल्या देशाच्या धर्मविषयक कायद्यांत योग्य बदल करून धर्मसंस्थांना ह्या उद्देशास सहाय्यक अशा प्रकारचे नियम, विधी, माहिती विकसित करण्यास उत्तेजन द्यावे.
  • युनोचे सदस्य असलेल्या सर्वच देशांनी युनोच्या आमसभेत, मानव ही सर्व प्रजातीतील एक बुद्धिवान आणि सारासारविवेकबुद्धी असलेली प्रजाती आहे, म्हणून निसर्गाने बहाल केलेल्या, आपल्या वैशिष्ट्यांचा, आपल्या वेगळेपणाचा विकास करणे ही मानवाचीच जबाबदारी आहे, अशा आशयाच्या भूमिकेला मान्यता देऊन, मानवाच्या विकासाला मर्यादित करणाऱ्या सर्व धर्मांमध्ये योग्य बदल करून, मानवाला मानव्याच्या दिशेने प्रवास करण्यास पूरक असे नियम करण्याविषयक आवाहन करणारा एक ठराव पारित करावा.
  • भविष्यातील मानवाने एक तर त्याचा धर्म हा तो सज्ञान झाल्यावर विचारपूर्वक निवडलेला असायला हवा किंवा निधर्मी राहण्याचा, एकापेक्षा अधिक धर्मातील चांगल्या गोष्टींचे पालन करण्याचा त्यांचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार त्याला मिळायला हवा.
  • म्हणून कुणाच्याही दाखल्यावर तो सज्ञान झाल्यावर स्वतःहून कायद्याप्रमाणे कोणताही एक धर्म स्वीकारेपर्यंत कोणत्याही धर्माचा उल्लेख करता कामा नये.
  • शाळा, महाविद्यालये यात कोणत्याही धर्माचे कार्यक्रम होणार नाहीत, यासाठी नियम, कायदे बनवायला हवेत व जर असे कुठे घडत असेल तर एका तक्रारीवर चौकशी व दोषी आढळल्यास कारवाई करायला हवी.
  • धर्माच्या नावाने होणाऱ्या हिंसा, दंगे इत्यादी गोष्टींवर कठोरातली कठोर कारवाई करून वरील गोष्टींना प्रोत्साहन मिळणार नाही असे कायदे निर्माण करायला हवेत व त्यांची अंमलबजावणी करायला हवी.
  • धर्माचा ठेका घेतलेल्या संस्था, संघटना, व्यक्ती यांचा कायदे करून बिमोड करायला हवा.

(दीनानाथ मनोहर यांची पोस्ट काही बदलांसह…)

  • डॉ. राहुल पाटील

लोकशाहीपुढील आव्हाने

औरंगजेब याचे स्टेट्स ठेवणे चुकीचेच होते. पण असे केल्याने कुणाचाही अपमान होत नाही. मात्र इथे खालील घटना घडताना कुणाच्याही भावना दुखावल्या जात नाहीत, कुणाचाही अपमान होत नाही. उदा.

● गांधीजींच्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेवर गोळीबार

Read More

कर्नाटकमधील काँग्रेसचे यश – मनोगत

मंदिर निर्माण करून, हिंदू मुस्लिम द्वेष वाढवून, पत्रकार परिषदांना सामोरे न जाता ‘मंकी बात’मध्ये गोड-गोड बोलून बेरोजगारी, शेतमालाला भाव न देणे, खाजगीकरण, आरक्षण, सरकारी नोकऱ्या संपवणे, राज्यघटनेच्या विरुद्ध वागणे या गोष्टी

Read More

महात्मा फुले जयंती- माझे विचार

आज महात्मा फुले यांची जयंती आहे. त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन!

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज, सार्वजनिक सत्यधर्म, शिवजयंती, सत्यशोधकी मंगलाष्टके या माध्यमातून इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला, धर्मग्रंथांना

Read More

आपणच आपल्या मुलांचे नुकसान कसे करतो?

वयाच्या १६व्या वर्षांपर्यंत मुलांची जी जडणघडण होते, ती त्याला आयुष्यभर पुरते. याच वयात शहरी मध्यमवर्गीय, स्वतःला सुशिक्षित म्हणविणारे लोकं मुलांना घडवण्यासाठी महागड्या शाळांमध्ये टाकतात. त्यांना शिकवण्या लावतात. त्यांच्यासाठी

Read More

नवीन देवदेवता व श्रद्धांची निर्मिती व त्याचे दुष्परिणाम

प्रिय बहुजन बंधू- भगिनींनो,

        परंपरांच्या नावाखाली तुम्ही सत्यनारायण वगैरे जरूर घाला. पण आज सुरू असलेल्या सण-उत्सवांची, विधींची व तुमच्या देव्हाऱ्यातील देवांची यादी करून ठेवा. कारण याच धर्माच्या व परंपरेच्या नावाखाली पुढील ५० वर्षात

Read More

खाजगीकरण – सरकारी तिजोरीवर दरोडा

● खाजगीकरण जर इतके फायद्याचे आहे. तर मागील ८ वर्षात मोजक्या खाजगी कंपन्यांचे १० लाख कोटी रुपये कर्ज माफ का करावे लागले?

● हे पैसे सर्वसामान्य माणसाने भरलेल्या टॅक्समधून जमा झाले होते ना? मग ते असे उधळण्याचा अधिकार

Read More

बहुजनांनो, वैचारिक बैठक ठरवा व ती पक्की करा.

एससी,
एसटी,
ओबीसी,
एनटी,
ओबीसी,
मराठा व इतर बहुजन जाती व
संवर्गातील शिक्षित/ उच्चशिक्षित खाजगी/ सरकारी नोकरदार, वेगवेगळे व्यावसायिक बंधूंनो,

Read More

शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे प्रश्न, समस्या कशा संपतील?

कापसाला भाव नसल्याने फेब्रुवारी महिना संपला तरी ७५% शेतकऱ्यांचा कापूस घरातच दाबून पडलेला आहे. घरात पिसवे, चिलटे, किडे झाल्याने ते चावत आहेत. त्वचारोग होत आहेत. घरात बसायला जागा नाहीये.

कापूस हे नगदी पीक आहे. बहुतांश शेतकऱ्यांचे ते वर्षभराचे एकमेव उत्पन्न असते. आता पुढील एक महिन्यात गुढीपाडव्यापासून नवीन कृषिवर्ष सुरू होईल. तरीही शेतकरी आंदोलन करत नाहीयेत.

गेल्या २५ वर्षात ५-६ लाख शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, उपासमार, अपमान, अपराधीपणाची जाणीव इ. गोष्टींना कंटाळून Read More

शिक्षणातून स्किल लेबर्सची निर्मिती

बहुतांश श्रीमंत नोकरदार, उच्चशिक्षित पालकांचे एकच उद्दिष्ट आहे- आपल्या मुलांना भरपूर पैसा कमविता यावा यासाठी त्यांना नोकरदार किंवा मग

Read More

अनिल काकोडकर यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे-

३१ जानेवारी व ०१ फेब्रुवारी, २०१८ असे दोन दिवस जव्हारमध्ये मराठी विज्ञान परिषद व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या के. व्ही. हायस्कूलच्या वतीने जव्हारमध्ये दोन दिवसीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या पहिल्या दिवशी थोर अणुशास्त्रज्ञ पद्मश्री, पद्मभुषण, पद्मविभुषण पुरस्कारप्राप्त डॉ. अनिल काकोडकर व ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण उपस्थित होते. या प्रसंगी काकोडकर सरांचे व्याख्यान झाले. यानंतर त्यांचे जव्हार परिसरातील शिक्षक प्राध्यापकांसोबत

Read More

प्राध्यापक व्हायचंय? मग हे करा-

नेट/ सेट उत्तीर्ण झालेल्या मित्रांनो, प्राध्यापक व्हायचंय?

 नेट/ सेट उत्तीर्ण झालात. अभिनंदन!
 पण खरा संघर्ष आता सुरू होईल. कारण स्पर्धा खूप

Read More

उच्चशिक्षित बहुजन तरुणांचा आत्मघातकीपणा

● बहुजनांची बहुतांश मुले शिकतात, नोकऱ्या/ व्यवसाय करतात, पण इतिहास, वैचारिक, वैज्ञानिक साहित्याचे वाचन नसल्याने पैसे खर्चून विविध

Read More

स्वामी समर्थ आणि मी

साधारणतः आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी व माझी पत्नी, मुलं आम्ही जव्हारहून नाशिक, दिंडोरी, सप्तशृंगी गड इकडे माझ्या एका मित्र व त्याच्या कुटुंबासोबत फिरायला गेलो होतो. त्यावेळी दिंडोरी येथे आम्ही तेथील स्वामी समर्थ मंदिरात गेलो होतो. कारण माझ्यासोबत असलेल्या वहिनींची त्यांच्यावर

Read More

समान नागरी कायदा : गैरसमज व वस्तुस्थिती

समान नागरी कायदा-
● भारतात आज जवळपास ९९% कायदे सर्व जाती व धर्मांसाठी पूर्णपणे सारखे आहेत.

● वेगवेगळे कायदे फक्त विवाहपद्धती, घटस्फोटाची व पोटगीची नियमावली, वारसा आणि दत्तक या

Read More

आरक्षण : माझी काही मते

जिथे आरक्षण नाही तिथे उच्चवर्णीयांनी स्वतःची मक्तेदारी निर्माण करून ठेवलेली आहे. न्यायपालिका, चित्रपट, मालिका, क्रिकेट, कार्पोरेट, मंदिरे यात त्यांचेच प्राबल्य आहे. SC, ST, OBC लोकांच्या आता कुठे

Read More

नेट उत्तीर्ण


प्रिय मित्रांनो,
आपल्या ‘मराठी व्याकरण व साहित्य (सर्व स्पर्धा परीक्षा व नेट सेट)’ या ग्रुपमधील/ माझ्या संपर्कातील/ माझ्या YouTube channelवरील व्हिडीओ बघणाऱ्यांपैकी खालील विद्यार्थी
दि. ०५/०९/२०२२ रोजी घोषित झालेल्या नेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्यापासून आपल्यालाही प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांची नावे पुढे देत आहे.

१) संदीप पोपटराव भदाणे (साक्री, जि. धुळे)
२) सुरेश बापूराव पारवे
३) अमित आप्पा गवळे (रायगड)
४) मोहनसिंग बुधासिंग मुझालदा (इंदौर)
५) सोमनाथ गायकवाड (औरंगाबाद)
६) प्रतीक राऊत (अकोला, पुणे विद्यापीठ)
७) टेंगसे श्रेया मनोहर (गोवा)
८) बडगे उमेश रावसाहेब (बीड)
९) क्षितिजा अजय आगाशे
१०) गोंटलेवार गणेश पांडुरंग (ता. वाडा, जि. पालघर)
११) महेश घावट (मुरबाड, जि. ठाणे)
१२) दत्ता महाले (अमरावती विद्यापीठ)
१३) रुपेश मेटकर (अमरावती विद्यापीठ)
१४) गणेश पोकळे (अमरावती विद्यापीठ)
१५) अर्चना सोळंके (अमरावती विद्यापीठ)
१६) निकेत चंदिवाले (अमरावती विद्यापीठ)
१७) गायत्री मुळे (अमरावती विद्यापीठ)
१८) अडलिंगे सूर्यकांत श्रीधर (सोलापूर)
१९) संगीता जगन्नाथ शेळके (नाशिक)

सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व भविष्यासाठी शुभेच्छा! तसेच इतरांनाही पुढील परीक्षांसाठी शुभेच्छा!✌️✌️

डॉ. राहूल भालेराव पाटील

आदिवासींचे आरक्षण धोक्यात!

आधी सोबतच्या कात्रणातील बातमी व्यवस्थित वाचा. त्यात भाजपच्या हिंदुत्ववादी केंद्र सरकारकडून जम्मू काश्मीरमध्ये डोंगराळ भागात राहणाऱ्या मुस्लिम व इतर समूहातील लोकांचा ST संवर्गात समावेश करण्यात आला आहे.

RSSवाले आदिवासींना ‘आदिवासी’ न म्हणता ‘वनवासी’ म्हणतात. वनवासी म्हणजे वनात/ जंगलात राहणारे. ‘वनवासी’ या शब्दात जंगलात राहणाऱ्या सर्वांचा समावेश होतो.

अशा पद्धतीने आदिवासींना वनवासी म्हणण्याचा व ते खपवून घेण्याचा दुष्परिणाम असा होऊ शकतो की-

Read More

कुंकू, टिकली व भिडे

कुंकू व संस्कृतीचा, धर्माचा संबंध जोडणाऱ्यांनो, इकडे लक्ष द्या.

● धर्माच्या व संस्कृतीच्या नावानेच या देशामध्ये स्त्रियांना भावीण, जोगतीणी म्हणून सोडले जायचे व त्यांचा उपभोग, लैंगिक शोषण ज्यांना ज्यांना शक्य होईल, ते

Read More

जात व धर्माचे कोष, त्याचे परिणाम

भारतीय समाजात प्रत्येक ‘जात’ हा एक कोष आहे व असे असंख्य कोष ‘धर्म’ या कोषात समाविष्ट आहेत.

काही जण थोड्या फार प्रमाणात पहिल्या कोषातून बाहेर पडले की दुसऱ्या मोठ्या कोषात अडकतात. परंतु या

Read More

दफनविधी

महानुभाव पंथातील लोकांच्या मृत्यूनंतर दफनविधी केला जातो. माझ्या आजोबा व आजीचे याच वर्षी फेब्रुवारी व एप्रिल महिन्यात मृत्यूनंतर त्यांच्या शेतात

Read More

   ‘ससा आणि सर्कस’(SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दही दिशा या पुस्तकातील कथा)

          ‘ससा आणि सर्कस’ ही कथा बाब्या नावाच्या एका पाच-सहा वर्षाच्या मुलाच्या जीवनावर आधारलेली आहे. बाब्या पाच-सहा वर्षाचा असूनही त्याला ‘मा’ आणि ‘बा’ या दोन शब्दांशिवाय काहीच बोलता येत नाही. त्याच्या वेळेस त्याची आई गरोदर असताना तिच्याकडून काहीतरी आयुर्वेदिक जडीबुटी खाल्ली गेली होती. त्यामुळे बाब्या मंदबुद्धी म्हणून जन्माला आला. मोठा होऊनही त्याच्या मेंदूचा विकास होऊ शकला नाही.

          बाब्यासोबत नेहमी एक ससा राहायचा. तो कुठेही गेला तरी सशाची साथ सोडायचा नाही. हा ससा त्याला एका वर्षापूर्वी Read More

हिंदू धर्म: विचार करण्याजोगे काही प्रश्न

                                 विचार करण्याजाेगे प्रश्न

१) हिंदू धर्म भारत व नेपाळ या मोजक्या देशांबाहेर का वाढू शकला नाही?

२) हिंदू धर्मातून जैन, बौद्ध, शिख, लिंगायत हे धर्म

Read More

मृत्यूपूढे माणूस हतबल आहे!😢😢

मृत्यूपूढे माणूस हतबल आहे!😢😢

या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ६ तारखेला माझे आजोबा (आईचे वडील) वारले. आज माझी आजी (आईची आई) त्यांच्या पाठोपाठ गेली. साधारणतः ८६ वय होते. माझ्या आजीचे संपूर्ण आयुष्य हे गरिबी, कर्जबाजारीपणात व

Read More

नरेंद मोदी व मी…

नरेंद्र मोदी यांच्या २०१४मधील विजयानंतर आनंद झालेल्यांपैकी मी पण एक होतो. कारण त्यांनी काँगेसचे अनेक भ्रष्टाचार(?) जनतेसमोर मांडून लोकांना सुशासनाची हमी दिली होती. पण गेल्या ७ वर्षात ते एकही भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाहीत किंवा त्यांनी तसा फार प्रयत्नही केला नाही. कारण

Read More

मानवाची आधुनिक काळातील वाटचाल

मानवाचा आधुनिक काळापासूनचा सुधारणेचा इतिहास हा धर्मसत्तेविरूद्धच्या संघर्षाचा व धर्मसुधारणेचा इतिहास आहे. युरोपात या प्रक्रियेला चौदाव्या – पंधराव्या शतकापासून तर आपल्याकडे

Read More

Ph. D. साठी दरमहा ३१०००/- फेलोशिप

https://youtu.be/jGgo1tfQOr8

ह्या लिंकवर क्लिक करून माहिती मिळवा.


ह्या फेलोशिपबद्दल पीएच.डी. करणारे विद्यार्थी किंवा तुमच्या मित्रांना माहिती द्या. या फेलोशिपमुळे त्यांचे आयुष्य बदलू शकते.

तसेच इतर विद्यार्थ्यांनीही या फेलोशिपबद्दल जाणून घ्या. भविष्यात तुम्हाला उपयुक्त ठरेल. आपण गरिबीतही आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो, हे माहिती झाल्यामुळे तुमच्या मनातील न्यूनगंड, भीती, असुरक्षितता, नैराश्‍य कमी होईल व तुमचा आत्मविश्वास, उत्साह वाढेल. तसेच त्यामुळे तुम्हाला आता अभ्यासासाठी प्रेरणा मिळेल.

  • डॉ. राहुल पाटील

साई बाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ कोण होते?

साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, ‘अक्कल’ कोटचे स्वामी समर्थ या आधुनिक देवांना, जगाच्या स्वामींना (खरं तर महाराष्ट्राबाहेर यांना कुणी आेळखतही नाही! साईबाबांचा अपवाद) ग्रेटच म्हटले पाहिजे. कारण हे जन्माला आलेले नाहीत. सरळ

Read More

मी पुन्हा पुन्हा धर्मावर टीका करतो असे म्हणणाऱ्यांसाठी-

मी पुन्हा पुन्हा धर्मावर टीका करतो असे म्हणणाऱ्यांसाठी – मी धर्माला नव्हे तर धर्माच्या नावाने चाललेल्या अंधश्रद्धा, कर्मकांडे, राजकारण,

Read More

१००० Subscriber पूर्ण झाल्याबद्दल आभार…!

         आज माझ्या youtube channel चे १००० Subscriber झाले. त्याबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, अभ्यासक, नातेवाईक मित्र-मैत्रिणींचे त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो.

           सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, इतिहास, तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर मला अभ्यासांती,

Read More

‘संतसूर्य तुकाराम’ –  आनंद यादव (थोडक्यात परिचय)

                  
‘संतसूर्य तुकाराम’ ही  आनंद यादव यांच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर आघात करणारी, परंतु तुकारामांचे अवघे आयुष्य अगदी वास्तववादी व मानसशास्त्रीय, सामाजिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणारी एक उत्कृष्ट कादंबरी आहे. या कादंबरीत त्यांच्या बालपणापासून ते वैकुंठगमनापर्यंतच्या

Read More

रुबाब भाबी : काही आठवणी व इतर अनुभव

माझे आईवडील मुंबईत कांदिवलीतील लक्ष्मीनगर नावाच्या एका झोपडपट्टीत राहायचे. (माझे वडील तिथे ३५ वर्षे राहिले.) निसार माझ्याहून १३ दिवसांनी मोठा. मी लहान असताना त्याची आई रुबाब भाभी आमच्या दोघांची आंघोळ घालून द्यायची. तेलाने मस्त मालिश करून द्यायची. रुबाब भाबीचे सासरे माझ्या आई वडिलांना मुलामुलीसारखे मानायचे. त्यांची तिथे खूप जमीन होती. त्यापैकी एखाद दोन प्लॉट ते माझ्या

Read More