शिवाजी महाराज व नरेंद्र मोदी

प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घालून व तो डोक्यावर चढवून नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला. हे काही नवीन नाही.

महाराष्ट्रातील लोकांना शिवाजी महाराजांचा अपमान सहन करायची सवय झालेली आहे. एवढेच नाही तर रामदास बसलेले आहेत व ते

Read More

१९६ कोटी रुपयांची देणगी

गांधीजींनी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला लावले म्हणून नथ्या गोडसेने त्यांची हत्या केली होती, असे नथ्या व त्याचे नीच समर्थक म्हणतात.

मग नेहरूंनी १९४७ मध्ये १९६ कोटी रुपये संपत्ती

Read More

आम्ही तेव्हा हिंदू नव्हतो का?

         ज्या काळात सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्ताधाऱ्यांना आपल्या मुठीत ठेवण्यासाठी इथल्या उच्चवर्णीय मनूवाद्यांना निवडणुका लढवून निवडून येण्याची गरज नव्हती, तेव्हा हजारो जाती निर्माण

Read More

भाजप कशामुळे जिंकू शकते?

एक लक्षात घ्या, लोकांच्या गरजा आणि अपेक्षा खेड्यापाड्यांमध्ये फार नाहीयेत. सरकारकडून जे मोफत धान्य, साड्या, अकाउंटवर वेगवेगळ्या निमित्ताने जमा होणारे पैसे या सर्व गोष्टींमुळे ते

Read More

खाजगीकरण, कंत्राटीकरण का?

बहुजन समाज मोठ्या प्रमाणावर शिकून सरकारी नोकऱ्यांमध्ये शिरू लागला, स्वतःची व समाजाची प्रगती साधू लागला. हळूहळू तो IAS, IPS, न्यायाधीश अशा महत्त्वाच्या पदांवर जाऊन निर्णय प्रक्रियेत गेला असता. मग त्यांना या विकासाच्या मार्गापासून दूर कसे न्यायचे? तर आधी रथयात्रा, मग बाबरी मशीदपतन, मग ‘बनायेंगे मंदिर’ची चिथावणी, मग २००५नंतर पेन्शन बंद, मग पदभरती बंद, शाळांचे खाजगीकरण, नोकऱ्यांचे कंत्राटीकरण, त्यात आरक्षण नाही, नवीन शैक्षणिक धोरण, यामुळे

Read More

अमेरिकेची व भारताची राज्यघटना

अमेरिकेचे संविधान १७८७ साली म्हणजे आजपासून २३६ वर्षांपूर्वी लागू झाले. त्यात निग्रो (काळ्या) लोकांना व स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. तो अनुक्रमे साधारणतः १०० व १५० वर्षांनंतर देण्यात आला. पण तरीही ती राज्यघटना

Read More

आजचे युग कशाचे आहे?

आजचे युग हे तलवारींना धार लावून ‘धारकरी’ बनण्याचे नसून विविध आधुनिक शास्त्रांचा अभ्यास करून मेंदूला धार लावून बुद्धी कमावून रक्ताचा एक थेंब न सांडता जगावर राज्य करण्याचे आहे. आज अमेरिकेतल्या २-३ कंपन्या मिळून अख्ख्या भारताचे शेअरमार्केट विकत घेऊ शकतात. हे सामर्थ्य त्यांनी

Read More

चित्रपट, मालिका व प्रतिक्रांती

ऐतिहासिक मालिका अथवा चित्रपटांमधील डायलॉगबाजी, नजरांचे, चेहऱ्याचे हावभाव, ती नकली जाणवणारी वेशभूषा, धार्मिक विद्वेषाची फोडणी, ऐतिहासिक घटनांची सोयीनुसार मोडतोड, भडक असे पार्श्वसंगीत, एकूणच सर्वच पातळ्यांवरील भडकपणा या सर्व गोष्टी अतिशय किळसवाण्या वाटतात. ज्यांचा थोडाफार अभ्यास

Read More

लव जिहाद व महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण

लव जिहादमध्ये अडकणाऱ्या (?) हिंदू मुलींसाठी आवाज उठवणाऱ्या, तो पिक्चर चालावा म्हणून डांग आपटणाऱ्या उपटसुंभांना साक्षी मलिक, विनेश फोगट व

Read More

भाजप व मोदी यांच्याकडून माझा भ्रमनिरास का झाला?

          नरेंद्र मोदी यांच्या २०१४मधील विजयानंतर आनंद झालेल्यांपैकी मी पण एक होतो. कारण त्यांनी काँगेसचे अनेक भ्रष्टाचार(?) जनतेसमोर मांडून लोकांना सुशासनाची हमी दिली होती. पण गेल्या ७ वर्षात ते एकही भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाहीत किंवा त्यांनी

Read More

काश्मिरी पंडितांची समस्या – कारणे

  • वास्तविक जेव्हा काश्मिरी पंडित स्थलांतरित झाले, तेव्हा त्या राज्यात जगमोहन हे भाजपचे राज्यपाल होते. (त्यानंतर त्यांना अनेकदा मंत्रिपद देण्यात आले.)

  • त्या राज्यात राष्ट्रपती राजवट होती.
  • केंद्रात भाजप समर्थक व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते.

  • अडवाणी रथयात्रेत व्यस्त होते.
  • तेव्हाही यांनी काश्मीरी पंडितांना मदत, उपाययोजना केली नाही.
  • त्यानंतर ६ वर्ष वाजपेयी व आता ८ वर्ष मोदींची सत्ता (एकूण १४ वर्षे) असूनही एकही पंडित कुटुंबीयांना पुन्हा त्यांच्या मूळ गावी नेले गेले नाही.
  • ‘काश्मीर फाईल’ चित्रपट टॅक्स फ्री करून मात्र दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्याचा २०२४च्या निवडणुकीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी उपयोग करून घेत आहेत.
  • म्हणजे काश्मिरी पंडितांना तेथून बाहेर काढणारेही तेच.
  • त्यांना मदत न करणारेही तेच.
  • त्यांचे पुनर्वसन न करणारेही तेच.
  • चित्रपट बघायचे आवाहन करणारेही तेच.
  • त्यासाठी प्रधानमंत्री, गृहमंत्री पदाच्या प्रतिमेचा वापर करणारेही तेच.
  • चित्रपट टॅक्स फ्री करणारेही तेच.
  • याचा राजकीय फायदा करून घेणारेही तेच.

भविष्यात भारतीय राजकारणात यशस्वी होण्यासाठी इतके कट कारस्थानी, निर्लज्ज, क्रूर, नीच व पाताळयंत्री बनावे लागेल! (खरं तर असे कुणीही करू नये.)

भारतीयांनो, नव्या भारतात तुमचे स्वागत आहे!💐💐

१८/०३/२०२२

(हे सत्य असेल तर लोकांपर्यंत पोहचू द्या. शेयर करा.)

डॉ. राहुल पाटील

खाजगी कंपन्यांचा फायदा, सर्वसामान्यांचे भविष्य धोक्यात

● जुनी पेन्शन बंद करून नवीन पेन्शन सुरू – भारतातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचा नवीन पेन्शनचा लाखो कोटी रुपये पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला. – खाजगी कंपन्यांचा फायदा.

● खाजगी कंपन्यांचे लाखो कोटी रुपये कर्ज बुडीत खात्यात टाकले – खाजगी कंपन्यांचा फायदा.

Read More

हा संप म्हणजे सामाजिक न्यायाचा लढा आहे!

शेतकरी, कामगार, एसटी, एससी, ओबीसी, एनटी तसेच  सर्व घटकांतील सुजाण नागरिकांनो,

● सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व पेन्शन देणे आजही सुरू आहे व २०३०-३२ पर्यंत चालूच राहणार आहे.

● तरीही सर्व भारतात मोफत रेशन सुरू आहे. इतर वेळेस

Read More

समकालीन राजकीय, सामाजिक परिस्थिती : काही निरीक्षणे, काही भाकिते-


● पुढील १० वर्षांनी बहुतांश असे मतदार असतील ज्यांनी २०१४ पूर्वीचा भारत पाहिलेला नसेल.

● आजही असे उच्चशिक्षित मतदार आहेत ज्यांना

Read More

नवीन शैक्षणिक धोरण- परीक्षण

जेव्हा सरकार नावाची यंत्रणा एखादे धोरण आखत असते, तेव्हा त्या यंत्रणेचे जे कोणी लोक आहेत त्यांच्या विचारांचे, धारणांचे, समाजाबद्दलच्या त्यांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब त्या धोरणात पडत असते. तेव्हा ते धोरण सर्वसमावेशक आहे की नाही हे तपासून पाहण्याचे व ते तसे नसेल तर तशा शिफारशी, सूचना दुरुस्त्या पाठवण्याचे काम त्या समाजातील जागरूक, सजक, अभ्यासू वर्गाने करावे, अशी अपेक्षा असते. त्यासाठी सरकार नावाच्या यंत्रणेने तेवढा वेळ देणेदेखील गरजेचे असते.

हा मसुदा १ जून २०१९ रोजी अपलोड केला गेला. ३१ जूनपर्यंत सूचनांसाठी मुदत. नंतर ३१ जुलै पर्यंत वाढ.  Read More

नवीन शैक्षणिक धोरण

माझ्या एकूणच विचारांशी सहमत असलेल्या किंवा नसलेल्या सर्वांसाठी-

भारत सरकार नुकतेच जे नवीन शैक्षणिक धोरण आणू पाहत आहे, ते देशातील पुढच्या पिढ्यांचे प्रचंड नुकसान करणारे आहे. तुम्हाला या संदर्भात जिथे वाचायला

Read More

सनातन्यांची कारस्थाने

           नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याच्या बाजूला गामणे ग्राउंड आहे. हे ग्राउंड अतिशय मोठे आहे. येथे दररोज अक्षरशः हजारो लोक- ज्यात तरुण जास्त असतात- खेळायला-फिरायला येत असतात. या ठिकाणी आज यांनी गुढीपाडवा साजरा केला. पण गुढीपाडवा साजरा करत असताना यांच्या

Read More

उत्तर प्रदेश निकाल – माझी मते, सूचना, निरीक्षणे

१)

महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील तालुका, गाव पातळीवरील कार्यकर्ते व नेत्यांनो, मागील काही वर्षांच्या निवडणुकांच्या निकालांवरून शहाणे व्हा. आत्मपरीक्षण करा. जनतेच्या प्रश्नांकडे सहानुभूतीने

Read More

नवीन शैक्षणिक धोरण घातक आहे

(२६ जुलै, २०१९ रोजी लिहिले आहे.)

माझ्या एकूणच विचारांशी सहमत असलेल्या किंवा नसलेल्या सर्वांसाठी-

भारत सरकार नुकतेच जे नवीन शैक्षणिक धोरण आणू पाहत आहे, ते देशातील पुढच्या पिढ्यांचे प्रचंड नुकसान करणारे आहे. तुम्हाला या संदर्भात जिथे वाचायला मिळेल तिथे त्याविषयी जरूर

Read More

मंडल आयोग व परिणाम

१३ ऑगस्ट १९९० – तत्कालीन प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू करून हिंदू, मुस्लिम व इतर धर्मातील ३७४३ जातींना (भारतातील ५२℅ लोकसंख्या) ओबीसी सवर्गांतर्गत आरक्षण देऊन

Read More

माझे मत वाया गेले!

 

भारतातील मतदारांची अशी समजूत किंवा मानसिकता असते की, आपण ज्यांना मत दिले तो जर पराभूत झाला तर आपले मत वाया जाते. ‘तू कुणाला मतदान केले’, असे सरळ विचारता येत नसल्याने निवडणूक संपून निकाल लागल्यावर लोकं गंमतीने विचारतात की,

Read More

नवीन शैक्षणिक धोरण

माझ्या एकूणच विचारांशी सहमत असलेल्या किंवा नसलेल्या सर्वांसाठी-

भारत सरकार नुकतेच जे नवीन शैक्षणिक धोरण आणू पाहत आहे, ते देशातील पुढच्या पिढ्यांचे प्रचंड नुकसान करणारे आहे. तुम्हाला या संदर्भात जिथे वाचायला मिळेल तिथे त्याविषयी जरूर वाचा, ऐका. कारण हे तुमच्या व तुमच्या पुढील पिढ्यांच्या तसेच देशाच्या भवितव्याशी निगडित आहे. सरकार हे धोरण इतक्या घाईत आणण्याचा प्रयत्न करत आहे की,

Read More

बौद्धिक दबावगट

लोकशाही राज्यात दबावगट नावाची एक संकल्पना असते. आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक असे विविध क्षेत्रातील दबावगट असतात. औद्योगिक क्षेत्रातील लोकं असेच दबाव टाकून त्यांना योग्य व अनुकूल निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडतात. बौद्धिक क्षेत्रातील लोकांचाही दबावगट असतो. पण राज्यकर्ती मंडळी वैचारिकदृष्ट्या कमकुवत असली

Read More

भारतीय लोकशाहीचे भविष्य

आज SYBA च्या वर्गात फळ्यावर’ संसद, लोकसभा / राज्यसभा, विधानसभा / विधानपरिषद असे शब्द लिहिले. भारतीय संसदेत काय येतं, असे विचारले. ३०-३५ मुलांपैकी कुणालाच सांगता आलं नाही. त्यानंतर तुम्ही ज्यांना आमदार व खासदार म्हणून निवडून देतात ते वरीलपैकी कोणत्या सभागृहात जाऊन बसतात , असे विचारले. नाही सांगता आले. नाही सांगता आले.

मागच्या वर्षी NSS मधील प्रवेशासाठी जवळपास ३०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यात काेणत्याही ५

Read More

१९६० ते १९७५ या कालखंडातील मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये चित्रित पाकिस्तान निर्मितीची घटना व परिणाम

प्रस्तावना :

साहित्याला समाजजीवनाचा आरसा असे म्हणतात. त्या-त्या कालखंडातील श्रेष्ठ अशा साहित्यकृतींमधून समकालीन घडामोडी, विचारप्रणाली, त्याचा जनमानसावर होणारा परिणाम याचे काल्पनिक पात्रे व घटनाप्रसंगांच्या माध्यमातून वास्तव असे चित्रण केलेले असते. म्हणूनच आपल्याला तत्कालीन समाजाचे दर्शन घडत असते. म्हणून साहित्य हे समाजजीवन अभ्यासण्याचे एक महत्वाचे साधन मानले जाते.

पाकिस्तान निर्मितीची घटना ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची राजकीय घटना आहे. भारताच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनावर या घटनेचे तात्कालिक व दूरगामी असे अनेक परिणाम घडून आलेले आहेत. १९४५ च्या आसपास पाकिस्तान निर्मितीचा विचार जोर पकडू लागला होता. इंग्रजांनी या विचारांना खतपाणी घालण्याचे काम केले. मुस्लीम लीग हा मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष होता. या पक्षाने स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा जोरदार पुरस्कार करायला सुरुवात केली. मोहम्मद अली जिनांचे नेतृत्त्व याच मुद्द्यावरून पुढे आले. मुस्लिमबहुल गाव व शहरांमध्ये या विचारांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला होता. स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीमागची कारणे, त्यामागची विचारधारा, त्यासाठी निवडलेले मार्ग, सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आणि या घटनेचे परिणाम यांचे चित्रण १९६० ते १९७५ या कालखंडातील या कादंबर्‍यांमधून पुढीलप्रमाणे आलेले आहे.

मराठी ग्रामीण कादंबर्‍यांमधील चित्रण :

मराठीतील १९६० ते १९७५ या कालखंडातील ग्रामीण कादंबर्‍यांपैकी हमीद दलवाई लिखित ‘इंधन’ (१९६८) ही अतिशय वास्तववादी स्वरूपाची कादंबरी आहे. या कादंबरीत पाकिस्तान निर्मिती, त्या दरम्यान झालेले दंगे, मोहम्मद अली जीना इ. गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. या कादंबरीत कोकणातील एका मुस्लीमबहुल खेड्याचे जीवनचित्रण आलेले आहे. या गावातील मुसलमानांचा पाकिस्तान निर्मितीसाठी जीनांना पाठिंबा होता. ते मुस्लीम लीग या पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांनी तिथल्या मापारी मशिदीजवळ दंगाही घडवून आणलेला होता. नायकाच्या वडिलांना आणि इतर मुसलमानांना असे वाटायचे की, “पाकिस्तान मिळालं की, सब कुछ ठीक होईल. इकडे मुसलमान, तिकडे हिंदू राहिले की कुणी कुणाच्या केसाला धक्का लावणार नाही.” १ परंतु, स्वातंत्र्य मिळून पंधरा वर्षे झालीत तरी हिंदुस्थानातील हिंदू-मुस्लीम संबंधांत आणि भारत-पाकिस्तानात प्रचंड तणाव राहिला. हे बघून नायकाच्या वडिलांना असे वाटते की, पाकिस्तान निर्मिती ही जीना साहेबांकडून झालेली मोठी चूक आहे. एकदम स्वतंत्र पाकिस्तान मागण्याऐवजी भारताशी कुठे तरी बांधून घ्यायला हवे होते. म्हणजे अशी वाईट अवस्था झाली नसती. जीनासाहेब एवढे हुशार होते. परंतु, ही चूक त्यांच्या हातून झाली. आम्ही त्यांना पाठिंबा दिला. परंतु, आम्ही अडाणी, अशिक्षित प्रजा होतो. ते पुढारी होते. त्यांनी आम्हाला सुधारायचे काम होते.

यावरून, भारत-पाक फाळणीला पंधरा वर्षे उलटल्यावर पाकिस्तान निर्मिती ही जीनांकडून झालेली एक मोठी चूक आहे, असे या कादंबरीतील मुसलमानांना वाटत असल्याचे दिसून येते. कारण ज्या हेतूसाठी पाकिस्तानची मागणी केली होती. तो पूर्ण होऊ शकला नाही. हिंदू-मुस्लीम आणि भारत-पाक यांच्यातील संबंध नंतरच्या काळातही तणावग्रस्त राहिले.

या कालखंडातील इतर मराठी कादंबर्‍यांमध्ये या संदर्भातील चित्रण आढळले नाही.

हिंदी ग्रामीण कादंबर्‍यांमधील चित्रण :

Read More

लोकशाही

लोकशाही व्यवस्थेत तात्त्विकदृष्ट्या सर्वजण समान असतात. व्यावहारिकदृष्ट्या मात्र खूप विषमता व भेदाभेद असतो. ही विषमता व भेदाभेद जसजसा कमी होत जाईल, तसतशी लोकशाही सुदृढ व सामान्यांसाठी फायदेशीर ठरत जाईल. परंतु त्यासाठी सामान्य लोकांनी लोकशाही

Read More

माझे मत वाया गेले!

माझे मत वाया गेले!

            भारतातील मतदारांची अशी समजूत किंवा मानसिकता असते की, आपण ज्यांना मत दिले तो जर पराभूत झाला तर आपले मत वाया जाते. ‘तू कुणाला मतदान केले’, असे सरळ विचारता येत नसल्याने निवडणूक संपून निकाल लागल्यावर लोकं गंमतीने विचारतात की, ‘तुमचे मत वाया गेले की सत्कारणी लागले’. म्हणजे तुम्ही ज्यांना मत दिले तो निवडून आला की नाही. यावरून त्यांना कळते की समोरच्याने कुणाला मतदान केले.

Read More