माझ्या दहा वर्षाच्या व सात वर्षाच्या मुलाला मी आत्ताच (दि. ०७/०४/२०२३, सकाळी) जवळ घेऊन युरोपातील प्रबोधन युग समजावून सांगत होतो. ज्याची सुरुवात गॅलिलिओ यांनी ‘पृथ्वी सूर्याभोवती
माझ्या दहा वर्षाच्या व सात वर्षाच्या मुलाला मी आत्ताच (दि. ०७/०४/२०२३, सकाळी) जवळ घेऊन युरोपातील प्रबोधन युग समजावून सांगत होतो. ज्याची सुरुवात गॅलिलिओ यांनी ‘पृथ्वी सूर्याभोवती
ज्या काळात सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्ताधाऱ्यांना आपल्या मुठीत ठेवण्यासाठी इथल्या उच्चवर्णीय मनूवाद्यांना निवडणुका लढवून निवडून येण्याची गरज नव्हती, तेव्हा हजारो जाती निर्माण
मी हिंदू आहे. पण मूर्ख हिंदू नाही.
चला थोडा हिशोब करू.
दिवसभरात ठरलेल्या ५ वेळेस अजान.
म्हणजे ३६५×५=१८२५ वेळेस.
एक अजान २-३ मिनिटांची. (नंतर आवाज
मनुवाद्यांचे कायम एक ध्येय राहिले आहे. ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत राज्यसत्ता, धर्मसत्ता, सांस्कृतिक सत्ता, अर्थव्यवस्थेच्या नाड्या स्वतःच्या ताब्यात ठेवणे व बहुजन समाजाला आपल्या स्वार्थासाठी गुलाम बनवणे.
या गोष्टी साध्य करण्यासाठी ते
● विविध धर्मग्रंथ, पोथ्या, विविध ग्रंथांची रचना करतात.
● असंख्य जाती निर्माण करून अखंड समाजाला
अमेरिकेचे संविधान १७८७ साली म्हणजे आजपासून २३६ वर्षांपूर्वी लागू झाले. त्यात निग्रो (काळ्या) लोकांना व स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. तो अनुक्रमे साधारणतः १०० व १५० वर्षांनंतर देण्यात आला. पण तरीही ती राज्यघटना
Read Moreआमच्याकडे सर्व प्रकारचे ज्ञान होते. आमची संस्कृती सर्वात श्रेष्ठ होती व आहे. आम्ही सर्वांना समान समजतो. आमच्याकडे अद्वैती तत्त्वज्ञान आहे. असे म्हणणाऱ्यांना काही प्रश्न-
● ही एवढी सर्व जाणीव भारताला होती मग या ज्ञानावर समाजाची रचना का झाली नाही?
● भारताचा परकीयांसमोर पुन्हा पुन्हा पराभव का झाला?
Read Moreआपण आस्तिक आहोत की नास्तिक हे महत्त्वाचे नाहीये.
● आपण एससी, एसटी, ओबीसी, मराठा आहोत व या देशातील बहुतांश आयएएस, आयपीएस, न्यायाधीश, महत्त्वाचे निर्णय घेणारे सत्ताधारी हे आपल्या जातींमधील स्त्रिया व पुरुष नाहीयेत, ही आपल्यापुढील समस्या आहे.
१३ वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. साडेतीन वर्षांपूर्वी नाशिकमध्ये आमच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये आम्ही राहायला आलो. पण दोन्ही वेळेस मी सत्यनारायण घातला नाही. भविष्यातही घालणार नाही.
१८५०पूर्वी भारतात सत्यनारायण घातल्याचे कोणतेही पुरावे मिळत नाहीत. शिवाजी महाराजांनी
माझे एम.ए. नेट, पीएचडी मराठी विषयात झालेले आहे. पण बीएला द्वितीय तसेच तृतीय वर्षाला इतिहास व राज्यशास्त्र हे विषय मी घेतलेले होते. हे माझ्या अतिशय आवडीचे विषय असल्याने मला यांच्यात खूप चांगले गुण मिळाले होते. याचा मला माझ्या पुढच्या वाटचालीत तसेच मानवजातीच्या
Read Moreमहाराष्ट्रातील संत, समाजसुधारक यांची जागा आजचे कोणतेही बाबा, बुवा व तथाकथित गुरू घेऊ शकणार नाहीत.
संत व समाजसुधारकांनी कर्मकांडांना विरोध केला. तर हे
Read More(गावाकडे आलो आहे. लोकांवर माझ्या लहानपणी नव्हता इतका देवाधर्माचा, बाबाबुवांचा प्रभाव पडलेला दिसतो आहे. धर्मांध राजकारणी त्यांच्या या श्रद्धेचा निवडणुका जिंकण्यासाठी उपयोग करून घेत आहेत व त्यांचेच शोषण करत आहेत. म्हणून लिहावेसे वाटले. वाचा.)
लाखो लोकांनी बलिदान दिले, हजारो समाजसुधारकांनी आयुष्यभर प्रबोधनपर कार्य व लेखन केले, लढे दिले तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य व लोकशाही मिळाली. माणूस म्हणून आपल्याला
Read Moreदेवाधर्मापेक्षा दारूचे व्यसन परवडले. व्यसनी ‘वाईट आहे पण सुटत नाही’ किमान असे तरी म्हणतो. ते सोडण्याची प्रतिज्ञा करतो, शपथा घेतो. सुटत नाही तो भाग वेगळा. आपल्या मुलांना हे व्यसन लागू नये,
Read Moreदुष्काळात आपल्या सावकारी वह्या इंद्रायणीत बुडवून लोकांना कर्जमुक्त करणारे संत तुकाराम कुठे व आता आपल्या अनुयायांच्या/ अंधभक्तांच्या भक्तीचा गैरफायदा घेऊन बंगले, गाड्या, पेट्रोलपंप,
Read Moreमित्रांनो, आज आपण आदिवासी समाज, त्यांची संस्कृती, शिक्षण, अर्थव्यवस्था अशा विषयांवर चर्चा करणार आहोत आणि या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रसिद्ध कवी श्री. रवी बुधर सर हे आहेत. मी सर्वप्रथम रवी बुधर सरांचे मनःपूर्वक स्वागत करतो. तसेच सुरुवातीला त्यांचा परिचय करून देतो.
रवी बुधर सर हे ग्रामीण कवी व अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असून सध्या प्राथमिक व माध्यमिक शाळा चौक, ता. जव्हार, जि. पालघर येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.
✴️ ते अ.भा.मराठी साहित्य परिषद पुणे यांच्या जव्हार तालुका शाखेचे सचिव आहेत.
सावरकरांबद्दल मलासुद्धा खूप आदर होता. पण तोपर्यंत त्यांच्याबद्दलची कागदपत्रे समोर आलेली नव्हती. निरंजन टकले यांनी २२००० कागदपत्रांचा अभ्यास करून पूर्ण खात्रीशीर पुराव्यांनिशी जी
वाचा, समजून घ्या, निर्णय घ्या, त्यावर ठाम रहा.
अन्यथा भावी पिढ्या गुलामीत खितपत पडतील.
भारतावर
● इंग्रजांची सत्ता – १५० वर्षे,
● मुस्लिम राज्यकर्त्यांची सत्ता – ५००-६०० वर्षे,
● मनुवाद्यांची सत्ता किमान ३००० वर्षे
अस्तित्वात होती.
लक्षात घ्या-
सगळ्यात घातक सत्ता मनुवाद्यांची असते. कारण यात
नरेंद्र मोदी यांच्या २०१४मधील विजयानंतर आनंद झालेल्यांपैकी मी पण एक होतो. कारण त्यांनी काँगेसचे अनेक भ्रष्टाचार(?) जनतेसमोर मांडून लोकांना सुशासनाची हमी दिली होती. पण गेल्या ७ वर्षात ते एकही भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाहीत किंवा त्यांनी
प्रिय मित्रांनो,
शिवाजी महाराजांनी बांधलेल्या व डागडुजी केलेल्या १६० किल्ल्यांचा तसेच एकूण ३७०च्या आसपास किल्ल्यांचा उल्लेख आढळतो. पण त्यांच्यामध्ये प्रवेश करताना एकदाही सत्यनारायण केल्याचा उल्लेख आढळत नाही.
शिवाजी महाराजांचे एकूण ८ विवाह झालेले होते. त्यांच्या
सण आनंदाने, उत्साहाने साजरे करायचे असतात. होळीच्या अग्नीत निराशा, दारिद्र्य, आळस व दुष्ट गोष्टींचे दहन होते, असे म्हणतात. पण
होळीच्या अग्नीत फक्त शेकडो टन लाकडे, गोवऱ्या, पोळ्या, काही ठिकाणी कोंबडीची छोटी पिल्ले निष्कारण
तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, पण जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंतच तुम्हाला माणूस म्हणून अधिकार मिळतील. कोणत्याही धर्मावर आधारित समाज निर्माण केला म्हणजे तुमचे माणूस म्हणून
Read Moreआपण जो विधी, जी पूजा करणार आहोत, त्याचा समोरच्याला काहीच उपयोग व फायदा होणार नाही, हे माहीत असूनही केवळ दक्षिणेसाठी तो विधी, पूजा
Read Moreदक्षिणेत शाळा व महाविद्यालयांमध्ये हिजाब व भगवे वस्त्र यावरून वाद निर्माण झाला होता. यावरून माझे मत-
भारतात कदाचित पुढील काही दिवसांत अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये एकमेकांविरुद्ध ‘जय श्रीराम’ व ‘अल्ला हुं अकबर’ अशा घोषणा देण्याचे
Read Moreगोविंदराव पानसरे यांच्या ‘जात, धर्म…’ नावाच्या एका पुस्तकात त्यांनी शेतमजूर कुटुंबातून आलेला न्यायाधीश व जमीनदाराच्या कुटुंबातून आलेला न्यायाधीश यांनी एकाच गुन्ह्यातल्या आरोपींना
Read Moreमित्रांनो,
अव्याहतपणे वाहत असलेल्या अमर्याद काळातून/ निसर्गाने निर्माण केलेल्या दिवस-रात्रींतून माणसाने स्वतःच्या सोयीसाठी सेकंद, मिनिटे, तास, दिनांक,
माझ्या तमाम प्रिय हिंदू बंधू- भगिनींनो,
मी हिंदू कुणबी आहे. मी माझ्या धर्माची विटंबना नाही तर चिकित्सा करतो. राजाराम मोहन रॉय, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, म. फुले, शाहू महाराज, सयाजीराव
Read More
सुषमा अंधारे यांच्या वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर व संत एकनाथ यांच्या संबंधीच्या विधानावरून संतप्त होणाऱ्या वारकरी बंधू-भगिनींनो,
थोडे वास्तव समजून घ्या. संत ज्ञानेश्वर व संत एकनाथ यांचे कार्य मोठे आहे. परंतु त्यांच्या
कार्यामुळे महाराष्ट्रातील किंवा भारतातील अस्पृश्य, शूद्र, स्त्रिया यांच्या सामाजिक स्थानामध्ये सुधारणा झाली Read More
(सप्ताहात भोंगा लावतात व इतरांना त्रास होतो, या एका पोस्टवर माझी प्रतिक्रिया…)
सप्ताह तर असतोच असतो. पण अनेक गावांमध्ये दररोज पहाटे एक दीड तास भक्तिगीते वाजवायची नवीन फॅशन आली आहे. भोंगा एवढा मोठा असतो
Read Moreसाधारणतः आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी व माझी पत्नी, मुलं आम्ही जव्हारहून नाशिक, दिंडोरी, सप्तशृंगी गड इकडे माझ्या एका मित्र व त्याच्या कुटुंबासोबत फिरायला गेलो होतो. त्यावेळी दिंडोरी येथे आम्ही तेथील स्वामी समर्थ मंदिरात गेलो होतो. कारण माझ्यासोबत असलेल्या वहिनींची त्यांच्यावर
Read Moreनिसर्गाचा साधा व सोपा नियम आहे. जे पेराल ते उगवेल. जे उगवेल, ते वाढेल. म्हणून आनंदी, सुखी, समाधानी, शांतताप्रिय समाज निर्मितीसाठी प्रेम, सहिष्णुता, विश्वास, एकमेकांचा आदर, सहयोग, सामाजिक सौहार्द इ. गोष्टी पेरा व वाढवा. द्वेष, हिंसा, असहिष्णुता, कट्टरता इ. तण वाढण्याआधी उपटून टाका.
Read Moreजे आदिवासी नाहीत, ज्यांचा काही अभ्यास नाही तेसुद्धा ‘आदिवासी हे हिंदू आहेत’ असे म्हणत आहेत. कायदा काय म्हणतो, न्यायालय काय म्हणते,
Read Moreप्रिय बहुजन बंधू-भगिनींनो,
पुनर्जन्म या संकल्पनेने इथल्या शूद्र-अतिशूद्रांच्या ५६ पिढ्यांची माती केली आहे. त्यांची भयंकर गुलामगिरी या संकल्पनेमुळे टिकून राहिली.
कसे ते पहा.
Read More●बऱ्याचशा श्रद्धा जाणीवपूर्वक निर्माण केल्या जातात.
●सत्यनारायण पूजा/ विधी नव्हता, तोपर्यंत कुणीही
Read Moreसरस्वतीला भारतात हजारो वर्षे ज्ञानाची देवता मानले गेले आहे. पण तिच्यामुळे भारतातील स्त्रिया, शूद्र, आदिवासी व भटक्या जमाती यांना शिक्षणाचा, ज्ञानग्रहणाचा अधिकार मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
आजही सरस्वतीच्या देशात 75% पेक्षा जास्त साक्षरता
Read Moreआस्तिक असणे किंवा नास्तिक असणे, यात चांगले काय व वाईट काय हा प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की, धर्माच्या नावाने/ श्रद्धेच्या आधारे चालू असलेल्या प्रथा ह्या फक्त आनंदासाठी नसतात. याच्यातून सामाजिक
Read More१) रावणाच्या बहिणीला लक्ष्मणाने नाक, कान कापून विद्रूप केले, तिला आयुष्यातून उठवले. माझ्या बहिणीच्या
Read Moreपुण्यातील दगडू शेठ हलवाईच्या गणपतीसमोरील दरवर्षी हजारो स्त्रियांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठण, उच्चशिक्षित स्त्रियांची दररोजची कर्मकांडे, दैववाद, उपास-तापास, या सर्वांमधील बहुजनांचा
Read Moreया ऑगस्ट महिन्यातील २६ तारखेला पोळा हा सण साजरा करण्यात आला. पोळा हा ग्रामीण भागातील लोकांचा अतिशय जुना व महत्त्वाचा सण मानला जातो. ज्या बैलांच्या सहाय्याने शेतकरी शेती कसतो, ज्यांच्या मदतीशिवाय शेतात राबणे, शेतातील सर्व कामे करणे शक्य नव्हते, हजारो वर्षे आपल्या शेकडो पिढ्या ज्याच्यामुळे जगल्या, अशा बैलांबद्दल
Read More
प्रिय बंधू आणि भगिनींनो,
या लेखात गेल्या २०० वर्षांमध्ये भारतीय समाजात कोणकोणते बदल घडून आले, त्याच्या आधी काय परिस्थिती होती व आज समाजाची मानसिकता कशी आहे, याचा थोडक्यात आढावा घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व समजूतदार नागरिकांनी हे समजून घेणे मला गरजेचे वाटते.
आज फुलेपूर्व काळ/ राज्यघटनापूर्व काळ जर आपण डोळ्यासमोर आणला तर पुढील गोष्टी आपल्यासमोर येतात.
● त्या काळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती.
● ब्राह्मणांच्या लेखी क्षत्रिय कुणीही नव्हते. कारण
बहुजन समाजातील काही बधिरांना ज्यांनी आपल्याला हजारो वर्षांच्या गुलामीतून मुक्त करून सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली असे आपले महापुरुष फक्त तोंडी लावायला हवे असतात. या महापुरुषांचे विचार, कार्य समजून घेण्यासाठी Read More
जपानने एका पिढीत संपूर्ण देशात परिवर्तन घडवून आणले होते. म्हणून जपान गेल्या सव्वाशे वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. आपल्याकडे २-३ पिढ्या उलटून
नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याच्या बाजूला गामणे ग्राउंड आहे. हे ग्राउंड अतिशय मोठे आहे. येथे दररोज अक्षरशः हजारो लोक- ज्यात तरुण जास्त असतात- खेळायला-फिरायला येत असतात. या ठिकाणी आज यांनी गुढीपाडवा साजरा केला. पण गुढीपाडवा साजरा करत असताना यांच्या
प्रिय बंधू-भगिनींनो,
हिंदू धर्मातील शूद्र, अतिशूद्र, आदिवासी, स्त्रिया अशा जवळपास ८५-९०% घटकांच्या गेल्या २००० वर्षातील आपल्या पूर्वजांना शिक्षणाचा, संपत्ती संचय करण्याचा, राज्य मिळवण्याचा अधिकार मुस्लिमांनी नाकारलेला
एखाद्या डायरेक्टरला विचारा की यांच्यावर किती ‘फाईल्स’ (चित्रपट) बनू शकतात?
तुम्ही ‘काकस्पर्श’ हा चित्रपट पाहिलेला आहे का? एका बालविधवेचे दुःख, वेदना या चित्रपटामधून मांडलेल्या आहेत. हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित
गीता ही मूळ महाभारताचा भाग नाहीये. असे अभ्यासक मानतात. ती खूप नंतर लिहून महाभारतात युद्धाच्या प्रसंगाच्या आधी जोडली गेलेली आहे. त्यामुळे तिच्यातील तत्त्वज्ञान हे महाभारताचा जो कोणता काळ असेल, त्या काळाचे तत्त्वज्ञान नसावे. गीतेत कर्मयोग, सांख्य, ज्ञानयोग असे ज्याला जे हवे आहे असे Read More
‘हिंदू’ हा शब्द पर्शियन लोकांनी सिंधू नदीपलीकडे राहणाऱ्या लोकांना म्हणजे आपल्या तत्कालीन पूर्वजांना वापरला. ते सिंधू नदीच्या पश्चिमेकडे राहायचे व आपण पूर्वेकडे. त्यांच्या दृष्टीने इकडे राहणारे वैदिक-अवैदिक, आर्य-अनार्य, ब्राह्मण, बौद्ध, Read More
बरं झालं, आपण विज्ञानयुगात जन्माला आलो! कोरोना कशापासून होत आहे, त्याच्यापासून संरक्षण कसे करावे, आजार झालाच तर तर काय करावे हे तरी
‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.’ खरं तर मी आदिवासी नाही. पण आदिवासी भागात काम करत आहे. आदिवासींची दुःखे, त्यांचे जगणे, त्यांच्या समस्या आदिवासी समाजाइतकी मला माहीत नाहीत. पण माझ्या निरीक्षणातून, संपर्कातून, अनुभवातून, चर्चांमधून मला जे ज्ञात आहे, ते मांडण्याचा नम्रपणे मी प्रयत्न करीत आहे. काही चुकलं तर आपल्या थोर अशा क्षमाशील संस्कृतीप्रमाणे मला माफ करणार, अशी अपेक्षा आहे.
इतिहास- पार्श्वभूमी-
आजच्या घडीला संपूर्ण जगात जवळपास ५००० आदिवासी समूह आहेत. ज्यांची लोकसंख्या ३७ कोटींच्या आसपास आहे. तसेच संपूर्ण जगात आदिवासींच्या जवळपास ७००० भाषा आहेत.
भारतात आदिवासी समाजाची लोकसंख्या ही जवळपास १० कोटी असून ती भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ८.६% आहे. याचाच अर्थ असा की, भारतात आदिवासींची खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असून हा समाज अगदी प्राचीन कालखंडापासून Read More
दोस्तों, इस लेख के माध्यम से मै आपको गणपति का सही अर्थ बता रहा हूँ. मै सबके धार्मिक भावनाओ का सन्मान करता हुँ. लेकिन एक अभ्यासक के नाते अनुसंधान से जो सच सामने आता है, उसे बताना भी जरूरी होता है. इसलिए मै ये कहे रहा हुँ.
गणपति वर्तमान राष्ट्रपति और सभापति के जैसा