कापसाला भाव नसल्याने फेब्रुवारी महिना संपला तरी ७५% शेतकऱ्यांचा कापूस घरातच दाबून पडलेला आहे. घरात पिसवे, चिलटे, किडे झाल्याने ते चावत आहेत. त्वचारोग होत आहेत. घरात बसायला जागा नाहीये.
कापूस हे नगदी पीक आहे. बहुतांश शेतकऱ्यांचे ते वर्षभराचे एकमेव उत्पन्न असते. आता पुढील एक महिन्यात गुढीपाडव्यापासून नवीन कृषिवर्ष सुरू होईल. तरीही शेतकरी आंदोलन करत नाहीयेत.
गेल्या २५ वर्षात ५-६ लाख शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, उपासमार, अपमान, अपराधीपणाची जाणीव इ. गोष्टींना कंटाळून Read More