बंधू-भगिनींनो,
भिडेसारख्या किड्यांची ही समस्या आहे की, यांचे वैचारिक पूर्वज ना स्वातंत्र्य चळवळीत होते ना सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत. उलट वेळोवेळी यांनी याविरोधात भूमिका घेतली. स्वातंत्र्यामुळे राजकीय सत्ता यांच्या हातून गेली व समाजसुधारकांनी प्रबोधन केल्यामुळे व संविधानाची निर्मिती तसेच अंमलबजावणीमुळे उच्चवर्णीय म्हणून असलेले हजारो वर्षांपासूनचे विशेष अधिकार पण यांच्या हातून गेले.
स्वातंत्र्यानंतर ४०-४५ वर्षे त्या शहाण्या पिढ्यांनी यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. हे लोकांच्या मनातून उतरून गेले होते. पण आता इतिहास
Read More