भारत अखंड का आहे?

धर्माच्या आधारे निर्माण झालेल्या पाकिस्तानचे (१९४७) २५ वर्षाच्या आत (१९७१) दोन तुकडे झाले. भारत धर्मनिरपेक्ष असल्याने तसेच बाबासाहेबांनी तयार केलेली राज्यघटना व

Read More

१९६ कोटी रुपयांची देणगी

गांधीजींनी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला लावले म्हणून नथ्या गोडसेने त्यांची हत्या केली होती, असे नथ्या व त्याचे नीच समर्थक म्हणतात.

मग नेहरूंनी १९४७ मध्ये १९६ कोटी रुपये संपत्ती

Read More

‘चिमण्या’ – ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेखाचा आशय

        ‘चिमण्या’ हा ‘चर्चबेल’ या ललितगद्य संग्रहातील अतिशय लहानसा असा लेख आहे. या लेखातून लेखकाने चिमण्यांचे भावविश्वदेखील रेखाटलेले आहे. एखाद्याचे घर उद्ध्वस्त केल्यावर ते कायमस्वरूपी आपला राग धरतात, हे चिमण्यांच्या माध्यमातून लेखकाने स्वानुभवातून या ठिकाणी मांडलेले आहे. चिमण्यांचा स्वभाव हा या बाबतीत माणसांच्या स्वभावाशी मिळता-जुळता असतो, हे आपल्याला हा लेख वाचल्यावर लक्षात येते.

         लेखकाच्या घरात नेहमी चिमण्या यायच्या. पण लेखक आतापर्यंत त्यांना वैतागलेला नव्हता. या आधी त्या त्यांची घरटी Read More

मुलांशी प्रबोधनाच्या विषयांवर गप्पा

            माझ्या दहा वर्षाच्या व सात वर्षाच्या मुलाला मी आत्ताच (दि. ०७/०४/२०२३, सकाळी) जवळ घेऊन युरोपातील प्रबोधन युग समजावून सांगत होतो. ज्याची सुरुवात गॅलिलिओ यांनी ‘पृथ्वी सूर्याभोवती

Read More

आम्ही तेव्हा हिंदू नव्हतो का?

         ज्या काळात सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्ताधाऱ्यांना आपल्या मुठीत ठेवण्यासाठी इथल्या उच्चवर्णीय मनूवाद्यांना निवडणुका लढवून निवडून येण्याची गरज नव्हती, तेव्हा हजारो जाती निर्माण

Read More