विद्यार्थिधर्म म्हणजे काय?

मित्रांनो,

मी बीए (विद्यापीठात प्रथम क्रमांक- सुवर्णपदक), एम.ए. (विद्यापीठात प्रथम क्रमांक-सुवर्णपदक), नेट, नेट-जेआरएफ, पीएचडी, योग्य मार्गाने साहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवणे, NSS-District level best programme officer award (पालघर जिल्हा), दोन पुस्तकांचे संपादन, प्रसिद्ध ब्लॉगर, युट्युबर हे सर्व यश ग्रामीण भागात शिक्षण व आदिवासी भागात नोकरी करत

Read More

लोकशाहीपुढील आव्हाने

औरंगजेब याचे स्टेट्स ठेवणे चुकीचेच होते. पण असे केल्याने कुणाचाही अपमान होत नाही. मात्र इथे खालील घटना घडताना कुणाच्याही भावना दुखावल्या जात नाहीत, कुणाचाही अपमान होत नाही. उदा.

● गांधीजींच्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेवर गोळीबार

Read More

विचार

‘विचार’ बंदिस्त झालेत

छोट्या-छोट्या तळ्यांमध्ये

अडवले गेलेत

छोट्या- मोठ्या तटबंद्यांमध्ये

 

कालवे काढून विचारांचे पाणी

‘विशिष्ट’ दिशेनेच वळवलं गेलंय.

 

हे पाणी जितकं वाहतं राहिल

विविध प्रवाह, धारा 

जितक्या प्रमाणात सामावून घेईल

तितकं ते व्यापक, संथ, शांत होईल.

 (२०.११.२०१६)


© copyright

डॉ. राहूल रजनी

patilrahulb14@gmail.com

Mob. No. 9623092113

शिक्षणातून माझी झालेली वैचारिक जडणघडण

माझे एम.ए. नेट, पीएचडी मराठी विषयात झालेले आहे. पण बीएला द्वितीय तसेच तृतीय वर्षाला इतिहास व राज्यशास्त्र हे विषय मी घेतलेले होते. हे माझ्या अतिशय आवडीचे विषय असल्याने मला यांच्यात खूप चांगले गुण मिळाले होते. याचा मला माझ्या पुढच्या वाटचालीत तसेच मानवजातीच्या

Read More